शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कृषी विभागाला तक्रारी स्वीकारण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:33 IST

राज्यात सगळीकडे कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळी आल्याने पीक नष्ट झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदने, मोर्चाद्वारे शासनाचे या नुकसानाकडे लक्ष वेधले होते.

ठळक मुद्देबोंडअळी : तक्रारीचा नमुना किचकट, सर्वच शेतकºयांचे व्हावे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : राज्यात सगळीकडे कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळी आल्याने पीक नष्ट झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदने, मोर्चाद्वारे शासनाचे या नुकसानाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे शेतकºयांकडून लेखी तक्रारी विहित नमुन्यात स्वीकाराव्यात, असे शासनाचे पत्र कृषी विभागाला प्राप्त झाले आहे.विहित नमुन्यात जाचक अटी नमूद असून, त्या अर्जावर वरिष्ठ बीज नियंत्रकाकडून पडताळणी झाल्यावरच शेतकºयांना मदत मिळेल. परंतु, या जाचक अटी व वरिष्ठांच्या अहवालानुसार बहुतांशी शेतकरी या बोंड अळीच्या नुकसानापासून वंचित राहू शकतात, अशी चर्चा शेतकºयांमध्ये झडत आहे.चांदूररेल्वे तालुक्यात ७ हजार ९६८ हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. महसूल विभागाच्या पाहणी अहवालानुसार बोंड अळीबाबत सरसकट मदत मिळणे शासनाकडून अपेक्षित होते. परंतु, शासनाकडून शेतकºयांना द्यावयाची मदतीची क्रूर थट्टाच नेहमीच होत आली आहे. कृषी विभागाकडे विहित नमुन्यात लेखी तक्रार दाखल करणाºयांचीच चौकशी केली जाईल. जे शेतकरी अर्ज दाखल करणार नाहीत, त्यांची चौकशी कृषी विभागाकडून होणार नाही.सध्या बोंड अळीमुळे व कीटकनाशक फवारणीची क्षमता नसल्याने बहुतांश शेतकरी उभ्या हिरव्या पºहाटीत ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट करीत असल्याच्या घटना दररोज घडत आहे. याबाबत शासनाने सरसकट मदतीची घोषणा केली असती, तर शेतकºयांना दिलासा मिळाला असता, अशी शेतकरी वर्गाची सर्व बाजूंकडून मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेती