शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाला तक्रारी स्वीकारण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:33 IST

राज्यात सगळीकडे कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळी आल्याने पीक नष्ट झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदने, मोर्चाद्वारे शासनाचे या नुकसानाकडे लक्ष वेधले होते.

ठळक मुद्देबोंडअळी : तक्रारीचा नमुना किचकट, सर्वच शेतकºयांचे व्हावे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : राज्यात सगळीकडे कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळी आल्याने पीक नष्ट झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदने, मोर्चाद्वारे शासनाचे या नुकसानाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे शेतकºयांकडून लेखी तक्रारी विहित नमुन्यात स्वीकाराव्यात, असे शासनाचे पत्र कृषी विभागाला प्राप्त झाले आहे.विहित नमुन्यात जाचक अटी नमूद असून, त्या अर्जावर वरिष्ठ बीज नियंत्रकाकडून पडताळणी झाल्यावरच शेतकºयांना मदत मिळेल. परंतु, या जाचक अटी व वरिष्ठांच्या अहवालानुसार बहुतांशी शेतकरी या बोंड अळीच्या नुकसानापासून वंचित राहू शकतात, अशी चर्चा शेतकºयांमध्ये झडत आहे.चांदूररेल्वे तालुक्यात ७ हजार ९६८ हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. महसूल विभागाच्या पाहणी अहवालानुसार बोंड अळीबाबत सरसकट मदत मिळणे शासनाकडून अपेक्षित होते. परंतु, शासनाकडून शेतकºयांना द्यावयाची मदतीची क्रूर थट्टाच नेहमीच होत आली आहे. कृषी विभागाकडे विहित नमुन्यात लेखी तक्रार दाखल करणाºयांचीच चौकशी केली जाईल. जे शेतकरी अर्ज दाखल करणार नाहीत, त्यांची चौकशी कृषी विभागाकडून होणार नाही.सध्या बोंड अळीमुळे व कीटकनाशक फवारणीची क्षमता नसल्याने बहुतांश शेतकरी उभ्या हिरव्या पºहाटीत ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट करीत असल्याच्या घटना दररोज घडत आहे. याबाबत शासनाने सरसकट मदतीची घोषणा केली असती, तर शेतकºयांना दिलासा मिळाला असता, अशी शेतकरी वर्गाची सर्व बाजूंकडून मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेती