शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

राज्यात दोन लाख हेक्टरवरील संत्राला राजाश्रय मिळेल की नाही? भाव पडले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 5, 2024 17:52 IST

राज्यात किमान २ लाख हेक्टरमध्ये संत्राचे उत्पादन घेतले जाते. यातील ९० टक्के उत्पादन प्रामुख्याने अमरावती व नागपूर जिल्ह्यात घेतल्या जाते.

अमरावती : आंबट गोड अशा अवीट चवीने सर्वांना भुरळ घालणारा नागपुरी संत्रा सध्या मातीमोल झालेला आहे. भाव पडल्याने व्यापारी फिरकत नाही, स्थानिक बाजारपेठेत उठाव नसल्याने आंबिया बहराची किमान ३० टक्के फळे झाडावरच आहेत व या फळांची मुदत संपली आहे. संत्राला राजाश्रय, प्रोत्साहन अन् निर्यात धोरण नसल्याने उत्पादकांची परवड होत आहे.

राज्यात किमान २ लाख हेक्टरमध्ये संत्राचे उत्पादन घेतले जाते. यातील ९० टक्के उत्पादन प्रामुख्याने अमरावती व नागपूर जिल्ह्यात घेतल्या जाते. पश्चिम विदर्भात ८० हजार हेक्टरमध्ये संत्राचे क्षेत्र आहे. यामध्ये प्रामुख्याने ६० ते ७० टक्के उत्पादक आंबिया बहर घेतात. जानेवारी ते फेब्रुवारीपासून पुढे नऊ महिने असा आंबियाच्या फळांचा कालावधी गृहीत धरला जातो. 

आता मुदत होत असल्याने फळ साल सोडण्याची व त्याच्या चवीत थोडा फरक पडण्याची शक्यता आहे व अशा परिस्थितीत भाव १२ ते १५ हजार रुपये टनावर आले आहेत. भाव पडले व स्थानिक बाजारात उठाव नसल्याने किमान ३० टक्के फळे झाडावरच आहेत. त्यामुळे संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती