शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

संत्रा झाडावरच; तोडण्याची मुदत संपली; उत्पादकांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 13:32 IST

Amravati News वरूड तालुक्यात यंदा मृग बहराचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संत्राबागांचा व्यापाऱ्यांशी करार करून इसार घेतला. आता तोडणीची मुदतदेखील संपली, परंतु पाऊस व गारपिटीने संत्री झाडावरच राहिली.

ठळक मुद्देव्यापारी संत्रा केव्हा तोडणार?

  लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : वरूड तालुक्यात यंदा मृग बहराचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संत्राबागांचा व्यापाऱ्यांशी करार करून इसार घेतला. आता तोडणीची मुदतदेखील संपली, परंतु पाऊस व गारपिटीने संत्री झाडावरच राहिली. निसर्गाच्या बेभरवशामुळे संत्राउत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे.

             तालुक्यात २० हजार हेक्टरवर संत्राबागा आहेत. त्यावर कुणी आंबिया, तर कुणी मृग बहराचे उत्पादन घेतो. यावर्षी मृग बहराचे उत्पादन बऱ्यापैकी आले. संत्री तोडणीची वेळ होताच व्यापाऱ्यांशी करार-मदार झाले. कुणी टनाचा, तर कुणी क्रेटचा दर घेतला. टोकन म्हणून इसार घेऊन तोडणीची मुदत देण्यात आली. दरम्यान, पाऊस व तुरळक गारपीट झाली. हवेमुळे काही ठिकाणी संत्री जमिनीवर आली. हीच संधी पाहून व्यापाऱ्यांनी मुदत संपूनही तोडणी केलेली नाही. यातच दिवसाआड मेघ दाटून येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाचा लहरीपणा पाचवीला पुजला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत झोप नाही. पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या संत्राबागांमध्ये फळे पाहून स्वप्न रंगविणारा शेतकरी ती तोडली जाण्याच्या प्रतीक्षेत आहे. ३८ ते ४० हजार रुपये टन व क्रेटला ७०० ते ८०० रुपये असा भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती