शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

पाणीटंचाई, भारनियमनाच्या प्रश्नावर अधिकारी रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती आणि पवित्र रमजान महिना या सारखे सर्वधर्मीय सण-उत्सव असून या सणासुदीच्या काळात आणि रखरखत्या उन्हात लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त आहेत. सोबतच पाणीपुरवठा अनियमित व कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाणी प्रश्न अथवा वीजची समस्या त्वरित निकाल काढावी,अशी तंबी आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाची तीव्रता, पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असताना अधिकारी मात्र वातानुकूलित दालनात बसून नागरिकांच्या समस्या, प्रश्नांकडे लक्ष देत नाही. चार दिवसांच्या आत पाणीटंचाई समस्या निवारण आणि विजेचा प्रश्नसोडविला गेला नाही,तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सडो की,पळो करून सोडेल, असा निर्वाणीचा इशारा आमदार रवि राणा यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीतून दिला. अमरावती शहर व तालुका, बडनेरा, भातकुली, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, परतवाडा, चिखलदरा, चांदूर बाजार, धारणी, तिवसा शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना  पाण्याअभावी होणारा त्रास निवारण्यासाठी आमदार रवि राणा यांनी आढावा घेतला. मजीप्रा, एमएसईबी, महसूल, जिल्हा परिषद, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेत  पाणीटंचाई व भारनियमनाचा सामना करावा लागू नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार रवि राणा दिलेत.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती आणि पवित्र रमजान महिना या सारखे सर्वधर्मीय सण-उत्सव असून या सणासुदीच्या काळात आणि रखरखत्या उन्हात लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त आहेत. सोबतच पाणीपुरवठा अनियमित व कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाणी प्रश्न अथवा वीजची समस्या त्वरित निकाल काढावी,अशी तंबी आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. एप्रिल महिन्यात ही स्थिती आहे, तर  मे महिन्यात काय होईल, असा सवाल उपस्थित करून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. बैठकीला अधिकाऱ्यांसह भातकुली नगराध्यक्ष योगिता कोलटेके, उपाध्यक्ष प्रतीक कांडलकर, उमेश ढोणे, सुमती ढोके, आशिष गावंडे, आशिष कावरे, मयूरी कावरे, राजू रोडगे, ओंकार मोहोळ, खुशाल गोंडाणे, विनोद कदम, रिजवान, मंगेश चव्हाण, गिरीश कासट, शंकर डोंगरे, सुनील भोसले, पुरुषोत्तम खर्चान उपस्थित होते.

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा