शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीने ७ महिन्यांत १८५ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: September 11, 2015 00:27 IST

जिल्ह्यात नापिकीमुळे जानेवारी ते १५ जुलै २०१५ दरम्यान १८५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे.

धक्कादायक अहवाल : ६५ युवा शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्युलागजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात नापिकीमुळे जानेवारी ते १५ जुलै २०१५ दरम्यान १८५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. यामध्ये १८ ते ४० वयोगटातील ६५ युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक अहवाल आहे. थकीत कर्जामुळे ६४ शेतकऱ्यांनी मृत्युचा फास जवळ केला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. यामध्ये अमरावती जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१५ दरम्यान १९५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले. यंदाच्या जुलै महिन्यात सर्वाधिक ३६ व आॅगस्ट महिन्यात ३४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात १७, फेब्रुवारीत १५, मार्चमध्ये १९, एप्रिलमध्ये २३, मे महिन्यात २९ व जूनमध्ये २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यंदा कोरडवाहू क्षेत्रात पीक न झाल्याने ५४ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. यापैकी ४८ आत्महत्या पात्र ठरल्या आहेत. कालव्याअभावी ३, बोअर अभावी ३ व सिंचनासाठी विहिरी नसल्यामुळे ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पैकी २६ प्रकरणे पात्र ठरली आहेत. कौटुंबिक कलहामुळे ४ शेतकऱ्यांनी, खासगी कर्जामुळे १, आजारपणामुळे ५ व इतर कारणांमुळे ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, ही सर्व प्रकरणे अपात्र ठरली.