शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

-आता लोकशाहीदिनात पंधरा दिवसांपूर्र्वी तक्रार

By admin | Updated: September 8, 2016 00:15 IST

नागरिकांना त्यांच्या तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या लोकशाही दिनाची तक्रारही आता १५ दिवस आधी द्यावी लागणार आहे.

प्रशासनाला दिलासा : आॅक्टोबरपासून कार्यवाहीजितेंद्र दखने अमरावतीनागरिकांना त्यांच्या तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या लोकशाही दिनाची तक्रारही आता १५ दिवस आधी द्यावी लागणार आहे. ऐनवेळी येणाऱ्या तक्रारींमुळे नागरिकांनाही योग्य उत्तर देणे प्रशासनाला शक्य होत नसल्याने आता तक्रारींचा अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ मिळणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. यात नागरिक त्यांच्या भागातील त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लोकशाही दिनात येऊन अधिकाऱ्यांसमोर मांडतात. यात बहुतांश तक्रारींचा निपटारा जागीच करण्याचा प्रयत्न असतो. परंतु अनेक तक्रारी या प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर त्यांची तीव्रता लक्षात येते. नागरिक लोकशाही दिनात आल्यानंतर अधिकाऱ्यांकडे तक्रार देतात व प्रशासन काहीच कारवाई करीत नाहीत, अशी ओरड करतात. परंतु आता जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांना पंधरा दिवस आधी प्रशासनात तक्रार दाखल करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी आॅक्टोंबर महिन्यापासून केली जाणार आहे. अर्जाचा नमुना उपलब्धलोकशाही दिनात तक्रार दाखल करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या तक्रारींचा नमुना आहे. परंतु ऐनवेळी नागरिक तक्रार देण्यासाठी येत असताना ती तक्रार देखील एका कागदावर लिहिली जाते. त्यामुळे नागरिकांना तक्रारीचा नमुना प्रशासनाकडून प्राप्त करून घ्यावा लागणार आहे. नागरिकांच्या तक्रारी पंधरा दिवसांपूर्वीच आल्यास ऐनवेळी त्यावर योग्य तोडगा काढणे शक्य होत नाही. त्यामुळे लोकशाही दिनासाठी तक्रारी स्वीकारण्याची बाब विचाराधीन आहे. लवकरच निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल. -किरण गित्तेजिल्हाधिकारी, अमरावती