शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

टोल नाका हटविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

By admin | Updated: March 22, 2015 01:25 IST

मोर्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष ऋषिकेश वैद्य यांच्या नेतृत्वात नांदगाव पेठ येथील टोल नाका हटविण्यासाठी २४ मार्च रोजी आंदोलन ..

मोर्शी : मोर्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष ऋषिकेश वैद्य यांच्या नेतृत्वात नांदगाव पेठ येथील टोल नाका हटविण्यासाठी २४ मार्च रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेस मोर्शी तालुका अध्यक्ष अतुल उमाळे यांनी दिला आहे. याबाबत मोर्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक पाटील पटवारी सराय संस्था मोर्शी येथे पार पडली. निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासनाच्यावतीने टोलमुक्ती करण्याचा वाजागाजा करण्यात आला. मात्र टोलमुक्ती भारत अद्यापही करण्यात आला नाही. मोर्शी-वरूड येथून अनेक नागरिकांना अमरावती येथे नेहमीच ये-जा करावे लागते. टोलनाक्यापासून अमरावतीचे अंतर केवळ चार ते पाच किलोमीटर इतके असून टोलनाक्यावर अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागतात. त्यामुळे दोन्ही तालुक्यांत जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. नांदगावपेठ येथील टोल नाका त्वरित हटविण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने २४ मार्च रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हृषीकेश वैद्य, तालुकाध्यक्ष अतुल उमाळे, तालुकाध्यक्ष प्रकाश अढाऊ, राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य अनिल अमृते, सरपंच नरेंद्र जिचकार, प्रकाश विघे, पंकज विधळे, संजय सोनटक्के, विलास राऊत, विलास सोलव, मोहन मडघे, मोहीबखान, विलास ठाकरे, आशिष कोंडे, विजय गावंडे, राजू जिजाने, सचिन जेवडे, रूपेश अंधारे, विनोद ढवळे, योगेश धोटे, नितीन देशमुख, अनिल चिखले उपस्थित राहणार आहे. (प्रतिनिधी)