शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायती करणार नरेगाची कामे

By admin | Updated: May 29, 2015 00:30 IST

नगरपंचायती करणार नरेगाची कामेरुपांतरित करण्याचे निर्देश नियोजन विभागाने २१ मे रोजी दिले.

अमरावती : नगरपंचायती करणार नरेगाची कामेरुपांतरित करण्याचे निर्देश नियोजन विभागाने २१ मे रोजी दिले. मात्र तहसीलदारांनी याविषयी गांभीर्याने घेतले नसल्याने विहिरीसह अन्य योजनांचे लाभार्थींना अडचणी येत आहेत. जिल्ह्यात मागील महिन्यात तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी या तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायती स्थापित करण्यात आल्या आहेत. या नगरपंचायतींच्या क्षेत्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ती कामे राज्य रोजगार हमी योजनेत रूपांतरित करावी व त्या कामासाठी राज्य रोजगार हमी योजनेतून निधी खर्च करावा या विषयीचे आदेश नियोजन विभागाच्या उपसचिव आर. विमला यांनी २१ मे रोजी जारी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना कार्यक्रम अधिकारी म्हणून घोषित करावे व अशा कामांसाठी पूर्वीचेच जॉबकार्ड वापरण्यात यावेत, असे यामध्ये स्पष्ट निर्देश आहेत. या क्षेत्रात विहिरींचा लाभार्थी वर्ग आहे. हे शेतकरी कामासंदर्भात आजही पंचायत समितीत चकरा मारीत आहे. पंचायत समितीद्वारा यापूर्वीच्या आदेशाने विहिरीसाठी साहित्य शेतात नेऊन ठेवले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना अनुदान मिळून विहिरींचे कामे होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)