शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

नांदगावात सर्वाधिक सोयाबीन गारद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील १४ तालुक्यांच्या तुलनेत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिकांना सर्वाधिक फटका बसला. या तालुक्यातील ३५  हजार २६९  हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन,  ३ हजार २७०  हेक्टरवरील कापूस,  २१५  हेक्टरवरील उडीद व २८८  हेक्टरवरील मूग असे एकूण ३९  हजार ४९२  हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाले. त्यानुसार जिल्ह्यात या कालावधीतील अतिवृष्टी व पुरामुळे २ लाख ९१ हजार ५८४  हेक्टर ९७ आर क्षेत्र बाधित झाले

ठळक मुद्दे३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान : जिल्ह्यातील अतिवृष्टीचे नुकसान २१४ कोटींहून अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क नांदगाव खंडेश्वर : जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे पारंपरिक पिके व फळपिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी २१४ कोटी ३६ लाख ९२  हजार २५० रुपये अनुदान मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांच्या तुलनेत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिकांना सर्वाधिक फटका बसला. या तालुक्यातील ३५  हजार २६९  हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन,  ३ हजार २७०  हेक्टरवरील कापूस,  २१५  हेक्टरवरील उडीद व २८८  हेक्टरवरील मूग असे एकूण ३९  हजार ४९२  हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाले. त्यानुसार जिल्ह्यात या कालावधीतील अतिवृष्टी व पुरामुळे २ लाख ९१ हजार ५८४  हेक्टर ९७ आर क्षेत्र बाधित झाले. त्यात जिरायत पिकाखालील क्षेत्र २ लाख ७७ हजार १७० हेक्टर, बागायतीखालील क्षेत्र ११७. ६२ हेक्टर व फळपीकाखालील क्षेत्र १४ हजार २९७ हेक्टर आहे. एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या ३ लाख २२ हजार ५९६ आहे. भरपाईसाठी २१४ कोटी ३६ लाख रुपये निधीची मागणी प्रस्तावाद्वारे करण्यात आली.  जिरायतीत सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सोयाबीन नुकसानाचा सर्वाधिक फटका नांदगाव खंडेश्वर तालुक्याला बसला आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यात केळीचे नुकसान अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३३ टक्क्यांहून अधिक हानी झालेल्या बागायती क्षेत्रात केळी पीकाखाली ११३  हेक्टर ६२ आरवरील केळी, १.४५ हे. भाजीपाला व २.५५ हेक्टरवरील उसाचे असे एकूण ११७.६२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

बहुवार्षिक फळपिकांमध्ये संत्र्याचे नुकसानबहुवार्षिक फळपिकांच्या बाधित क्षेत्रात वरूड तालुक्यात १४ हजार ६२ हेक्टर संत्रा, मोर्शी तालुक्यात १९९.५० हेक्टर मोसंबी, नांदगाव खंडेश्वरमध्ये ३५ हेक्टरवरील  संत्राबागा बाधित झाल्या.

टॅग्स :agricultureशेती