शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

भातकुली नगरपंचायतीवर युवा स्वाभिमानचा झेंडा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 12:45 IST

तिवसा नगरपंचायतीमध्ये युवा स्वाभिमानने ९ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला ३ जागा, भाजप व अपक्षला प्रत्येकी २ तर, काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

अमरावती : जिल्ह्यातील तिवसा आणि भातकुली नगरपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भातकुली नगरपंचायतीवर युवा स्वाभिमान पक्षाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. युवा स्वाभिमानचे ९ उमेदवार निवडून आले आहेत.

तिवसा व भातकुली नगरपंचायतीच्या प्रत्येकी १७ जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात  युवा स्वाभिमानने ९ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला ३ जागा, भाजप व अपक्षला प्रत्येकी २ तर, काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

दरम्यान, भातकुलीच्या प्रभाग ७ मध्ये ८७.०८ टक्के मतदान झाले. यात ३९५ पैकी ३४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १६९ पुरुष व १७५ महिलांचा समावेश असून आहे.

तिवस्यात काँग्रेस विजयी

तिवसामध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना बळ मिळाले आहे. तिवसा नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी बुधवारी सकाळी दहा वाजता सुरू झाली. यात काँग्रेसने १२ जागा जिंकल्या असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू केला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२