शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नाफेडचे टार्गेट पूर्ण? डीएमओच्या हरभरा खरेदी केंद्रांना टाळे, हरभरा उत्पादक संतापले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 17, 2023 16:03 IST

व्हीसीएमएफसह अन्य संस्थांच्या खरेदीची मंद गती

अमरावती : खासगी हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांची धाव नाफेडच्या केंद्रांकडे आहे. याकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी कित्येक तास रांगेत राहावे लागले. आता सोमवारपासून डीएमओच्या केंद्रांवर खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. टार्गेट पूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्यात आल्याचे डीएमओंनी सांगितले.

नाफेडच्या केंद्रांवर ऑनलाइन नोंदणीपासूनच शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. सुरुवातीला नोंदणीसाठी रांगा, त्यामध्ये झालेला गोंधळ व त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात नोंदणी असा प्रकार होता. यामध्ये मुदतीपर्यंत डीएमओ १८५४३ व व्हीसीएमएफकडे १७,५८७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्याचे तुलनेत ५० टक्केच शेतकऱ्यांची खरेदी झालेली असतांना आता केंद्राला टाळे लागल्याने हरभरा उत्पादक शेतकरी चिडले आहेत.

जिल्ह्यात यावर्षी हरभऱ्याचे उच्चांकी दीड लाख हेक्टर क्षेत्र होते. ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने जमिनीत आद्रर्ता चांगली होती. ती रब्बीच्या हरभऱ्यासाठी पोषक ठरली. त्यामुळे यंदा हरभऱ्याची क्षेत्रवाढ झाली. सरासरी उत्पन्नही चांगल्या प्रकारे झाले. प्रत्यक्षात वर्षभऱ्यापासून हरभऱ्याला भाव साडेचार ते साडेपाच हजारांवर स्थिरावला आहे. शासनाने यंदा ५३३५ हमिभाव जाहीर केलेला असतांनाही त्याचे आतच खासगीमध्ये खरेदी होत असल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहे. त्यामुळे नाफेडकडे धाव असतांना अचानक केंद्र बंद असल्याने शेतकरी संतापले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी