शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

दारूच्या नशेत वडिलांच्या गळ्यावर पाय ठेवून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 13:40 IST

अंजनगाव सुर्जी शहरातील पान अटाई चौकात भाड्याने राहत असलेल्या कुटुंबातील मुलाने गळ्यावर पाय ठेवून वडिलांचा खून केला. बापलेकात वाद विकोपाला गेल्यानंतर हे कृत्य घडले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: अंजनगाव सुर्जी शहरातील पान अटाई चौकात भाड्याने राहत असलेल्या कुटुंबातील मुलाने गळ्यावर पाय ठेवून वडिलांचा खून केला. बापलेकात वाद विकोपाला गेल्यानंतर हे कृत्य घडले.

पोलीस सूत्रांनुसार, राजेंद्र रामदास विसळकर (रा. नेरपरसोपंत) असे मृताचे नाव आहे. पान अटाई चौकातील अकोटकर यांच्या घरात ते भाड्याने राहत होते. मुलगा सौरव राजेंद्र विसळकर (२०) याच्याशी मंगळवारी रात्री १२ नंतर राजेंद्र विसळकर यांचा वाद झाला. यावेळी दोघेही मद्यपान केलेले होते. वाद विकोपाला गेल्याने सौरवने राजेंद्र यांच्या गळ्यावर पाय ठेवला. श्वास घेता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. हे लक्षात येताच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

मृत्यूचे कारण उघड झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळविले. बुधवारी अंत्यसंस्कारानंतर ठाणेदार विशाल पोळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास केला. यावेळी सौरवचे कृत्य उघड झाले. सायंकाळच्या सुमारास याप्रकरणी भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Murderखून