शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेची स्वच्छता मोहीम

By admin | Updated: October 29, 2014 22:43 IST

‘स्वच्छ भारत अभियान’ व्यापक स्वरूपात राबविण्याच्या उद्देशाने महानगपालिकेच्यावतीने बुधवारी जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून स्वच्छता मोहीम राबिवण्यात आली.

अमरावती : ‘स्वच्छ भारत अभियान’ व्यापक स्वरूपात राबविण्याच्या उद्देशाने महानगपालिकेच्यावतीने बुधवारी जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून स्वच्छता मोहीम राबिवण्यात आली. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापौर चरणजितकौर नंदा, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, मनपा आयुक्त अरुण डोंगरे, विरोधी पक्षनेता दिगंबर डहाके यांनी मोहिमेत भाग घेतला. वसंत टॉकीज, बालाजी मंदिर परिसरातही यावेळी साफसफाई करण्यात आली. आयुक्त अरुण डोंगरे यांनी सर्व नागरिकांना या अभियानात सहभागी होऊन मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.‘स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती’ ही संकल्पना राबविण्यासाठी अमरावतीकर जनतेचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. नागरिकांनी कचरा कंटेरनमध्येच टाकला तर अमरावती शहरातील स्वच्छतेची समस्या काही अंशी सुटण्यास मदत होणार आहे. महापौर चरणजितकौर नंदा यांनी या अभियानाला शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने या मोहिमेबद्दल सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली.