शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

महाराष्ट्रात एमपी पासिंग 'नॉट अलाऊड'

By admin | Updated: October 21, 2015 00:28 IST

निवडणूक आयोगाने जात पडताळणी समितीची अट लादल्यामुळे अनेकांना निवडणूक रिंंगणात नामनिर्देशन अर्जसुध्दा दाखल करण्यापासून वंचित ठेवण्यात आले.

नगरपंचायत निवडणूक : अनेकांची निराशाश्यामकांत पाण्डेय धारणीनिवडणूक आयोगाने जात पडताळणी समितीची अट लादल्यामुळे अनेकांना निवडणूक रिंंगणात नामनिर्देशन अर्जसुध्दा दाखल करण्यापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे अनेकांचे स्वप्नभंग झाल्याचा प्रकार नगर पंचायत निवडणुकीत पाहावयास मिळाला. तालुक्याच्या अवघ्या १५ किमीवर मध्य प्रदेश सीमा आहे. मध्य प्रदेशातील बुरहानपुर, खंडवा, बैतुल, भैसदेही अशी महत्त्वाची शहरे तापी नदीपलीकडे वसली आहेत.महाराष्ट्रात राहणाऱ्या अनेक हिंदी भाषकांची सोयरिक मध्यप्रदेशात झाली आहे. त्यांचे महाराष्ट्रात ग्रामपंचायत नगर पंचायतीत त्यांच्या पतीसोबत लग्नानंतरचे नावही जोडले गेले असून त्यांचे मतदार यादीत, रेशन कार्डात व इतर सर्व शासकीय दस्ताऐवजात नाव नोंदणी झाल्याने येथील सर्व नियम व कायदे त्यांना आपसुकच लागू झाले. मात्र, निवडणूक प्रक्रियेत राखीव जागेसाठी महिला प्रवर्गातील ओबीसी, एसटी, एससी, एनटी यांना उमेदवारी अर्ज भरताना सोबत जात पडताळणी समितीचे प्रमाणपत्र किंवा दाखल प्रकरणाची द्यावयाची अट आवश्यक केली आहे. परंतु अशा अर्जांचा जात पडताळणी समितीने अस्विकार केल्याने इच्छुकांचे निवडणुकीचे स्वप्न भंगले आहे. मध्यप्रदेशातील रहिवाशांची जात पडताळणीचा अधिकारच नसल्याचे कारण पुढे त्यांना परत पाठविल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.