शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

बहुतांश बियाणे कंपन्या भरपाईला राजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST

यंदाच्या खरीप हंगामात महाबीजसह बहुतांश बियाणे कंपन्यांचे काही लॉट खराब निघाले व हेच बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने शेतात पिकाची उगवणच झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. मागील आठवड्यापर्यंत ५३ कंपन्यांच्या बियाण्यासंदर्भात १४०६ शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. ५७५६ सोयाबीन बॅगेतील बियाणे उगवले नाही.

ठळक मुद्देजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी : सोयाबीनसाठी मिळणार परतावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उगवणशक्ती नसलेल्या सोयाबीन बियाण्यासंदर्भात तथ्य असणाऱ्या तक्रारींनंतर संबंधित बियाणे कंपन्यांनी बियाणे आणि पेरणी खर्च न दिल्यास, त्या कंपन्यांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश कृषिमंत्र्यांनी दिले आहेत. या अनुषंगाने तालुका कृषी विभागाद्वारे संबंधित बियाणे कंपन्यांना नोटीस बजावून दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. कंपन्यांद्वारे नरमाईचे धोरण स्वीकारून परतावा देण्याचे मान्य केल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.यंदाच्या खरीप हंगामात महाबीजसह बहुतांश बियाणे कंपन्यांचे काही लॉट खराब निघाले व हेच बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने शेतात पिकाची उगवणच झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. मागील आठवड्यापर्यंत ५३ कंपन्यांच्या बियाण्यासंदर्भात १४०६ शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. ५७५६ सोयाबीन बॅगेतील बियाणे उगवले नाही. तालुकास्तरीय समितीने गत आठवड्यापर्यंत ७१६ तक्रारींची पाहणी केली. ४७५ तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी काही प्रकरणांत बियाणे बदलून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान, कृषिमंत्र्याच्या आदेशावरून संबंधित बियाणे कंपन्यांना नोटीस बजावून दोन दिवसांचा अल्टिमेटम कृषी विभागाने दिला होता. ही मुदत शुक्रवारी संपली. बहुतांश कंपन्या बियाणे परताव्यासाठी राजी झाल्या आहेत व ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ज्या कंपन्यांद्वारे टाळाटाळ करण्यात आली, त्या कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी दिली.बियाणे मिळणार, पेरणी खर्चही हवाचउगवणशक्ती नसलेल्या बियाण्यांसाठी आता कंपन्यांद्वारे बियाणे देण्यात येणार आहे. मात्र, परतावा फक्त बियाण्यांचाच नव्हे, तर दुबार पेरणी करण्यापर्यंत झालेला खर्चही मिळायला हवा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी बियाणे कंपन्या टाळाटाळ करीत आहेत. पेरणी खर्च न दिल्यास त्या कंपन्यांवर गुन्हे नोंदवा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती