शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

रिद्धपूरवासीयांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 5:00 AM

ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा  धडकला. याप्रसंगी नायब तहसीलदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्त ढोमणे उपस्थित होते. सरपंच गोपाल जामठे, ग्रामविकास अधिकारी डेरे यांनी मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. जमा मशीद ट्रस्टची जागा निर्णयाप्रमाणे मिळावी, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्करिद्धपूर : नागरिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात रिपाइं व एमआयएम यांनी ग्रामपंचायतवर शनिवारी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व ॲड. दीपक सरदार यांनी केले. मोर्चाची सुरुवात काजीपुरा मशीद येथून शांततेच्या मार्गाने करण्यात आली. सम्राट चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून वानखडेपुरा मार्गे ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा  धडकला. याप्रसंगी नायब तहसीलदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्त ढोमणे उपस्थित होते. सरपंच गोपाल जामठे, ग्रामविकास अधिकारी डेरे यांनी मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. जमा मशीद ट्रस्टची जागा निर्णयाप्रमाणे मिळावी, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. रिपाइंचे चंदू थोरात, राजकुमार सरवटकर, उमेश वानखडे, एमआयएम रिद्धपूर शाखाध्यक्ष शेख फैजल, हाजी निसार, शफीक कैसरखाँ, अब्दुल आहाद, नईम पठाण, सुशील वानखडे व ग्रामस्थ उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पांडे यांच्या मार्गदर्शनात शिरखेडचे ठाणेदार विक्रांत पाटील, वरूड येथील ठाणेदार  केशव ठाकरे यांनी बंदोबस्त ठेवला.

 

टॅग्स :Morchaमोर्चा