शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

मोकाट गुरे : पायबंदासाठी ‘कलम १६३’ हाच उपाय

By admin | Updated: October 28, 2014 22:50 IST

शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या गावात मोकाट जनावरांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जनावरे पकडण्यासाठी कधी तरी मोहीम राबविली जाते. मोकाट जनावरांना पायबंद

अमरावती : शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या गावात मोकाट जनावरांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जनावरे पकडण्यासाठी कधी तरी मोहीम राबविली जाते. मोकाट जनावरांना पायबंद घालण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात ‘कलम १६३’ कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास या मोकाट जनावरांची समस्या निकाली निघू शकते. तालुक्याच्या ठिकाणी गेल्या काही वर्षात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन लहानमोठे अपघात नेहमीच होतात. सर्व नागरीक व वाहन चालक मोकाट जनावरांमुळे त्रस्त झाले आहेत. या समस्येवर तोडगा काढणे अद्याप शक्य झालेले नाही. मात्र, ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्यास हे सहज शक्य आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये मोकाट जनावरांनापायबंद घालण्याचा नियम अधिसूचित आहे.रस्त्यावर गुरे भटकू देणे, खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अपप्रवेश करू देण्याबाबत हे ‘कलम १६३’ आहे. वारंवार होणाऱ्या ट्रॅफिक जाममुळे मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत अनेक समस्या उद्भवतात. त्यातच मोकाट गुरांच्या समस्येची भर पडली आहे. ही जनावरे चौकात, भररस्त्यात बैठक मारतात. भाजीबाजारात या गुरांचा कहर असतो. दुकानासमोर ठेवलेला भाजीपाला, वस्तू, केळी, आंबे, खाद्यपदार्थ सरळ ओढून नेतात यामुळे दुकानदारदेखील त्रस्त झाले आहे. ग्रामपंचायतींनी कायद्याची अंमलबजावणी केल्यास गुरांचा बंदोबस्त होऊ शकतो. (प्रतिनिधी)