शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

अखेर मुलांच्या हातातून सुटला मोबाईल; पालकांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 15:05 IST

Amravati News काही दिवसांपासून पाचवी ती आठवीचे वर्ग शाळांमध्ये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या हातून मोबाईल सुटल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे नेट रिचार्जचा खर्च वाचला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: काही दिवसांपासून पाचवी ती आठवीचे वर्ग शाळांमध्ये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या हातून मोबाईल सुटल्याचे दिसून येत आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे मार्च २०२० पासून शाळा-महाविद्यालये बंद होती. ते शैक्षणिक नकसान भरून काढण्यासाठी ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. अन्ड्रॉईड मोबाईल व इंटरनेट बॅलेन्स गरजेचे होऊन बसले. रोज सुमारे दोन ते चार तास मोबाईल डोळ्यांसमोर राहू लागला. आता मात्र शाळा सुरू झाल्याने पालकांना हायसे वाटू लागले आहे.ऑनलाईन शिक्षण प्रणाली आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांना अडचणीच्या काळात मोबाईल खरेदी करण्यास भाग पडले. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांसाठी मोबाईल खरेदी केली होती. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा मोबाईलमध्ये गुंतून राहत होता. अलीकडे शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांपासून मोबाईल दूर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना चांगल्या कंपनीचा मोबाईल घेऊन दिला तसेच प्रत्येक महिन्याचा रिचार्जसुद्धा आई-वडीलच करून देत होते. त्यामुळे विद्यार्थी शाळेच्या अभ्यासासोबतच मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न राहत होता. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा मोबाईल सुटल्याची सुखद प्रतिक्रिया पालकांनी दिली.

टॅग्स :Mobileमोबाइल