शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाजपा सरकारकडून जनतेची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 00:16 IST

भाजपा सरकार सैन्याच्या बलिदानाचेही राजकारण करीत आहे. अशा राजकारणाला काँग्रेस कधीही खपवून घेणार नाही,

मुकुल वासनिक : काँग्रेसचा मेळावादर्यापूर : भाजपा सरकार सैन्याच्या बलिदानाचेही राजकारण करीत आहे. अशा राजकारणाला काँग्रेस कधीही खपवून घेणार नाही, सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. यांना जनता माफ करणार नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केले. ते दर्यापूर येथे आयोजीक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शनिवारी येथील तरुण उत्साही मैदानावर नगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मेळावा घेण्यात आला. व्यासपीठावर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे अमरावती प्रदेश काँग्रस कमिटीचे उपाध्यक्ष सुबोध मोहीते, महासचिव बंडु सावरबांधे आ. विरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार रावसाहेब शेखावत, माजी आमदार केवलराम काळे, काँग्रेसचे नेते संजय खोडके, किशोर बोरकर, सतीश हाडोळे, शेखर शेखर शेंडे, जिल्हा बँकेचे संचालक सुधाकर भारसाकळे, नगराध्यक्ष वंदना राजगुरे, अंजनगावच्या नगराध्यक्ष हनीफा बी मो. शरीफ, सुनिल गावंडे, बबन देशमुख, अनंत साबळे, सिध्दार्थ वानखडे, मंदाताई गावंडे विक्रमसिंग परिहार आदी प्रामुख्याने उपस्थिीत होते. प्रास्ताविक सुधाकर भारसाकळे यांनी तर संचालक अभिजीत देवके यांनी केले. (शहर प्रतिनिधी)निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज व्हा? अच्छे दिनच्या नावावर भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. पीकनुकसानाची भरपाई, नाही, रोजगार नाही. सर्व बाजूने भाजपा सरकार अपयशी ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने मध्ये काँग्रेचाच झेंडा फडकणार असून निवडणूका जिंकण्यासाठी सज्ज व्हा असा सल्ला आपल्या भाषणातून विधानपरिषेदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनीही आपल्या भाषणातून स्थानिक नेत्यांवर तोंडसूख घेतले.