शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

मंत्रिपद हा रिपाइंचा हक्कच

By admin | Updated: February 19, 2015 00:19 IST

राज्य आणि देशात काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त शासन असावे, यासाठी रिपाइं महायुतीत सामील झाली. त्यानुसार सत्तावाटपाचा लेखी करारही झाला.

अमरावती : राज्य आणि देशात काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त शासन असावे, यासाठी रिपाइं महायुतीत सामील झाली. त्यानुसार सत्तावाटपाचा लेखी करारही झाला. अनेक आव्हाने स्वीकारुन रिपाइंने भाजप, सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जनतेनेसुद्धा या निर्णयाचे स्वागत करुन लोकसभा, विधानसभेत कौल दिला. त्यामुळे रिपाइं मंत्रिपद हक्कानुसार मागत असून लाचारी नव्हे असे, रिपाइंचे नेते खा. रामदास आठवले यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात विदर्भ विभागीय कार्यकर्ता चिंतन शिबिराला ेते आले असता आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. रामदास आठवले यांनी येत्या ५ एप्रिल रोजी मुंबईत रिपाइंचा राज्यव्यापी मेळावा होत असल्याचे सांगताना विदर्भावर सातत्याने अन्याय केला जात असल्याची बाब स्पष्ट केली. विदर्भावर आर्थिक अन्याय होत असल्यानेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत.