शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

मेळघाटातील घाटात खटारा बसेस!

By admin | Updated: May 20, 2016 00:12 IST

मेळघाटातील जनप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे एसटी महामंडळाच्या मनमानीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

केव्हाही थांबतात चाके : टपाल बसच्या मनमानीने वर्तमानपत्रे उशिराश्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटातील जनप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे एसटी महामंडळाच्या मनमानीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एसटी महामंडळ जनतेच्या सेवेसाठी की, डोकेदुखी वाढविण्यासाठी, असा सवाल विचारल्या जात आहे. शासनाला मेळघाटातील कुपोषण व रोजगार हमी योजना हे दोनच समस्या दिसते. त्यादृष्टीने या दोन समस्यांवर उपाययोजना केल्या की मग मेळघाटात काहीच करायची आवश्यकता नाही, असे गृहीत धरूनच प्रशासनिक कारभार सुरू आहे. राजकीय नेत्यांना मतदारसंघातील कामे कमिशनवर विकून मौज करण्यातच धन्यता वाटते. त्यामुळे येथील सामान्य जनता विविध समस्यांच्या विळख्यात भरडली जाते. एसटी महामंडळातील सदोष बसगाड्यांची समस्या अनेक वर्षांपासून आहे. परंतु १०० किमीच्या घाटात नवीन गाड्या पाठविण्याऐवजी रिजेक्टेट गाड्या पाठविल्या जातात. त्यामुळे अनेकदा अशा भंगार गाड्यांना अपघात घडला आहे. मेळघाटातील जनप्रतिनिधीपेक्षा जास्त काळजी लगतच्या अचलपूर मतदारसंघातील आ. बच्चू कडू यांना असल्याचे दिसते. त्यांनी भंगार गाड्यांविरुद्ध आंदोलन करून आपल्या क्षेत्राला चांगल्या गाड्या लावून घेतल्यात. मात्र मेळघाटातील लोकप्रतिनिधींना येथील समस्यांची जाण असू नये ही खेदाची बाब आहे. अमरावतीवरून सकाळी सहा वाजता टपाल गाडी धारणीकरिता सुटते. मात्र ही बस खासगी गाड्यांना ओव्हरटेक करून पुढे जाऊ देते व नंतर आरामाने ११ वाजतापर्यंत प्रवास करते. आज तर ही गाडी आलीच नाही. त्यामुळे परत येणारे वर्तमानपत्र सायंकाळपर्यंत पोहोचले. लोकांना सकाळचे पेपर रात्री वाचायला मिळत आहे. यापेक्षा आणखी दुर्दैव दुसरे कोणते म्हणता येईल, याकडे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.