शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मेळघाटातील घाटात खटारा बसेस!

By admin | Updated: May 20, 2016 00:12 IST

मेळघाटातील जनप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे एसटी महामंडळाच्या मनमानीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

केव्हाही थांबतात चाके : टपाल बसच्या मनमानीने वर्तमानपत्रे उशिराश्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटातील जनप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे एसटी महामंडळाच्या मनमानीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एसटी महामंडळ जनतेच्या सेवेसाठी की, डोकेदुखी वाढविण्यासाठी, असा सवाल विचारल्या जात आहे. शासनाला मेळघाटातील कुपोषण व रोजगार हमी योजना हे दोनच समस्या दिसते. त्यादृष्टीने या दोन समस्यांवर उपाययोजना केल्या की मग मेळघाटात काहीच करायची आवश्यकता नाही, असे गृहीत धरूनच प्रशासनिक कारभार सुरू आहे. राजकीय नेत्यांना मतदारसंघातील कामे कमिशनवर विकून मौज करण्यातच धन्यता वाटते. त्यामुळे येथील सामान्य जनता विविध समस्यांच्या विळख्यात भरडली जाते. एसटी महामंडळातील सदोष बसगाड्यांची समस्या अनेक वर्षांपासून आहे. परंतु १०० किमीच्या घाटात नवीन गाड्या पाठविण्याऐवजी रिजेक्टेट गाड्या पाठविल्या जातात. त्यामुळे अनेकदा अशा भंगार गाड्यांना अपघात घडला आहे. मेळघाटातील जनप्रतिनिधीपेक्षा जास्त काळजी लगतच्या अचलपूर मतदारसंघातील आ. बच्चू कडू यांना असल्याचे दिसते. त्यांनी भंगार गाड्यांविरुद्ध आंदोलन करून आपल्या क्षेत्राला चांगल्या गाड्या लावून घेतल्यात. मात्र मेळघाटातील लोकप्रतिनिधींना येथील समस्यांची जाण असू नये ही खेदाची बाब आहे. अमरावतीवरून सकाळी सहा वाजता टपाल गाडी धारणीकरिता सुटते. मात्र ही बस खासगी गाड्यांना ओव्हरटेक करून पुढे जाऊ देते व नंतर आरामाने ११ वाजतापर्यंत प्रवास करते. आज तर ही गाडी आलीच नाही. त्यामुळे परत येणारे वर्तमानपत्र सायंकाळपर्यंत पोहोचले. लोकांना सकाळचे पेपर रात्री वाचायला मिळत आहे. यापेक्षा आणखी दुर्दैव दुसरे कोणते म्हणता येईल, याकडे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.