शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
7
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
8
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
9
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
10
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
11
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
12
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
13
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
14
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
16
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
17
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
18
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
19
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
20
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची यांत्रिक मशागत शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर; अवजारांची बँक आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 14:29 IST

Amravati News शेतीची ट्रॅक्टरने मशागत शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्याचवेळी ट्रॅक्टरमालकही कधी नव्हे तो मशागतीच्या संपूर्ण पैशांच्या ऐडव्हान्ससाठी अडून बसल्याचे चित्र अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे.

ठळक मुद्दे डिझेलचा दर - ८६.५४ रुपये गतवर्षी नांगरणी - ५०० रुपये प्रतिएकर यंदा नांगरणी - ७०० रुपये प्रतितास

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती :  शेतीची ट्रॅक्टरने मशागत शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्याचवेळी ट्रॅक्टरमालकही कधी नव्हे तो मशागतीच्या संपूर्ण पैशांच्या ऐडव्हान्ससाठी अडून बसल्याचे चित्र अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे.गतवषार्पेक्षा यावर्षी धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, सोयाबीन व तूरदेखील वेळेच्या अगोदर निघाल्याने शेते पूर्णत: रिकामी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या मागे लागला असला तरी डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरने मशागत करणे आवाक्?याबाहेर झाले असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे.एकीकडे डिझेलसह सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. यामुळे उत्पन्नामध्ये अधिकाधिक वाढ व्हावी, यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत आहे. यामुळे शेती करावी तरी कशी, असा पेच शेतकऱ्यांपुढे आहे.बैलजोड्यांची संख्या घटलीअलीकडे एकत्र कुटुंबपद्धती लयाला गेली आणि सोबतच बैलजोड्यांची संख्या कमी झाल्यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीची मशागत ट्रॅक्टरच्या साह्याने करू लागला. त्यामुळे ट्रॅक्टरच्या संख्येत वाढ झाली. प्रत्येक गावात दहा ट्रॅक्टरच्या वर अधिक संख्या झाली आहे. प्रत्येक शेतकरी नांगरणी, वखरणीच नव्हे, पेरणी व पिकांना फवारणीसुद्धा ट्रॅक्टरच्या साह्याने करीत आहेत.रासायनिक खताचा वापर होत असल्याने शेतजमिनीचा पोत बिघडला आहे. परिणामी जमिनीचा कडकपणा वाढला. त्यामुळे बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरने नांगरणी वखरणी केली, तर फायद्याचे ठरते. यंदा त्याचा दरही वाढला आहे.- राजू झलके, जळगाव आर्वीडिझेलचा दर गतवर्षी प्रतिलिटर ६७ रुपयांच्या आसपास होता. तो आता ८६ रुपयांवर गेला आहे. त्यामुळे प्रतिएकराचा मोबदला आता प्रतिलिटरवर गेला आहे. शेतकऱ्यांनी ८० टक्के मोबदला दिला, तर काही तरी शिल्लक पडेल.- महेंद्र इंगळे, कावली वसाडएकल शेती करण्याऐवजी अवजारांची बँक गावोगावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केल्यास शेतीच्या खचार्चा भार वहन करणे सोपे जाईल. हा विचार बोलून दाखवण्याऐवजी लवकरात लवकर कृतीत आणावा लागेल.- सूरज शिसोदे, नायगाव

टॅग्स :agricultureशेती