शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:27 IST

जिल्हा परिषदेचे मुख्यालय असलेल्या ठिकाणाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीचा जलस्तर खालावला आहे. त्यामुळे झेडपीतही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी तातडीने नवीन कूपनलिका घेऊन यावर तोडगा काढला आहे.

ठळक मुद्देटंचाईची झळ : मुख्यालयाला पाणी पुरविणाऱ्या विहिरीचा जलस्तर घटला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेचे मुख्यालय असलेल्या ठिकाणाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीचा जलस्तर खालावला आहे. त्यामुळे झेडपीतही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी तातडीने नवीन कूपनलिका घेऊन यावर तोडगा काढला आहे.कित्येक वर्षांपासून विविध विभागांचे खातेप्रमुख तसेच पदाधिकारी यांच्या दालनात पाणी वापरण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागालगत असलेल्या सार्वजनिक विहिरीवरून पाण्याचा पुरवठा होत होता. अशातच यावर्षी अल्प प्रमाणत झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठा करणाºया विहिरीचा जलस्तर चांगलाच खालावला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ऐन एप्रिल महिन्याच्या तोंडावरच पाण्याची समस्या भेडसावल्याने झेडपी प्रशासनाने भूजल सर्र्वेेक्षण विभागाचे मदतीने पाणी असलेल्या ठिकाणाची तपासणी क रून १० एप्रिल रोजी पाणी टंचाई निवारणार्थ कुपनलिकेचे काम पूर्ण केले आहे. एकीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर उपाययोजना करणाºयाच जिल्हा परिषदेतच पाणीटंचाईची समस्या भेडसावत असल्याने ग्रामीण भागातील गावांची पाणीटंचाईची समस्या किती बिकट आहे, हे स्पष्ट होते.प्रशासनाने मुख्यालयात ज्या प्रमाणे तातडीने उपाययोजना केली, त्याच तातडीने ज्या गावामध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे, अशा ठिकाणीही तत्परतेने पाणीटंचाईचे निवारण करावे, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.विकतच्या पाण्यावर तहानजिल्हा परिषदेत पिण्यासाठी पाणी असल्याचे प्रशासन सांगत असले तरी आजही अनेक विभागात पिण्याचे पाण्यासाठी जार विकत घेऊन आपली तहान भागविली जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयी असलेल्या बहुतांश विभागात दिसून येते.झेडपीला पाणीपुरवठा करणाºया विहिरीचा भूजलस्तर खालावला आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता, पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्याचीही टंचाईची समस्या भेडसावू नये, याकरीता पर्यायी व्यवस्था म्हणून कूपनलिका घेण्यात आली.- नारायण सानप, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन

टॅग्स :water shortageपाणीटंचाई