शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

तुरीसाठी ‘बाजार हस्तक्षेप’ योजना

By admin | Updated: May 30, 2017 00:03 IST

केंद्र शासनाने नाफेडव्दारा सुरू असलेली तूर खरेदी २६ मेपासून बंद केल्याने आता राज्य शासनाव्दारा बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत उर्वरित तूर खरेदी करण्यात येत आहे.

नाफेडचे हात वर : अद्याप चार लाख क्विंटल तूर मोजणी बाकीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाने नाफेडव्दारा सुरू असलेली तूर खरेदी २६ मेपासून बंद केल्याने आता राज्य शासनाव्दारा बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत उर्वरित तूर खरेदी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत यार्डात चार लाख तीन हजार ५७९ क्विंटल तूर मोजणी बाकी आहे. डीएमओव्दारा शनिवारी १५ हजार २८० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.जिल्ह्यासह राज्यात १० मेपासून नाफेडच्यावतीने पीएसएस योजनेंतर्गत तुरीची खरेदी सुरू करण्यात आली. मात्र, एक लाख क्ंिवटल खरेदीची अट ठेवण्यात आली होती. ही मर्यादा संपल्याने केंद्राने तूर खरेदी बंद केली. मात्र हजारो क्ंिवटल तूर बाजार समित्यांमध्ये पडून असल्याने शासनाचेवतीने पूर्वीचीच ‘बाजार हस्तक्षेप’ योजना शनिवारपासून सुरू करण्यात आली. १० मेपासून ‘पीएसएस’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ केंद्रांमधील १० हजार १११ शेतकऱ्यांची एक लाख ८५ हजार ३३१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूर येथे १,२२७ शेतकऱ्यांची २५,४१५ क्विंटल, अमरावती येथे ७२० शेतकऱ्यांची १९,३४० क्विंटल, अंजनगाव सुर्जी येथे १,०८० शेतकऱ्यांची १८,६६२ क्विंटल, डीएमओद्वारे खरेदीअमरावती : चांदूरबाजार येथे १,०५८ शेतकऱ्यांची २०,०२० क्विंटल, चांदूररेल्वे येथे ७१३ शेतकऱ्यांची ११,४५० क्विंटल, दर्यापूर येथे ६०८ शेतकऱ्यांची १४,००८ क्विंटल, धामणगाव येथे १,८५९ शेतकऱ्यांची २७,९५८ क्विंटल, मोर्शी येथे ६४३ शेतकऱ्यांची ११,२११ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर येथे ५९२ शेतकऱ्यांची १२,१५३ क्ंिवटल, तिवसा तेथे २६० शेतकऱ्यांची ३,७५० क्विंटल तर वरूड केंद्रावर १,३५१ शेतकऱ्यांची २१,३६६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे.‘बाजार हस्तक्षेप’ योजनेच्या पहिल्याच दिवशी ८६५ शेतकऱ्यांची १५,२८० क्चिंटल तूर डीएमओव्दारा खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये अचलपूरला २,४२५ क्विंटल, अमरावती १,१६३, अंजनगाव सुर्जी १,७१६, चांदूरबाजार १,६४९, चांदूररेल्वे १,०६५, दयारपूर १,८०७, धामणगाव १,५४८, धारणी १७३, मोर्शी १,१८५, नांदगाव खंडेश्वर ५१४, तिवसा ८९, व वरुड केंद्रावर ९४५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.१८ हजार शेतकऱ्यांची तूर मोजणी बाकीनाफेडद्वारा १० मे रोजी ‘पीएसएस’ योजना सुरू करण्यात आली. तेव्हापासून आवक झालेल्या तुरीपैकी १७,७६६ शेतकऱ्यांची चार लाख तीन हजार ५७९ क्विंटल तूर खरेदी अद्याप बाकी आहे. यामध्ये अचलपूर केंद्रावर १,७४८ शेतकऱ्यांची ३७,७५७ क्विंटल, अमरावती ३,५३९ शेतकऱ्यांची ९९,६१९, अंजनगाव १,८८५ शेतकऱ्यांची ३१,८९०, चांदूरबाजार १,२०२ शेतकऱ्यांची २७,६२७, चांदूररेल्वे ८३९ शेतकऱ्यांची १९,१८६, दर्यापूर २,६५९ शेतकऱ्यांची ७३,७२०, धामणगाव ४०८ शेतकऱ्यांची १२,३९३, धारणी येथे ३८ शेतकऱ्यांची ८८२, मोर्शी १,६२४ शेतकऱ्यांची ३१,०६७, नांदगाव खंडेश्वर १,९२५ शेतकऱ्यांची ३४,८८७, तिवसा ८०४ शेतकऱ्यांची ११,६६१ व वरूड केंद्रावर १,०९५ शेतकऱ्यांची २२,९९६ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे.