शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

रोजगारासाठी अनेक मतदार बाहेरगावी; उमेदवार चिंताग्रस्त

By admin | Updated: July 23, 2015 00:06 IST

गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण भागात कमी झालेल्या रोजगाराच्या संधी आणि इतर काही कारणांमुळे

समस्या : स्थलांतरित मतदारांनी उडवली झोपअमरावती : गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण भागात कमी झालेल्या रोजगाराच्या संधी आणि इतर काही कारणांमुळे ग्रामीण भागातील अनेक मतदार रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतरित झाले आहेत. या विस्थापित मतदारांना परत आणून त्यांचा उपयोग कसा करून घ्यावा? अशा पेचात उमेदवार अडकले आहेत. एका कुटुंबातील चार ते पाच मतदार असल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी कसे आणावे? त्यांना आणण्यासाठी खर्चही अधिक येणार असल्याने काय करावे? असा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडले आहेत. ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अनेक इच्छूक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यापैकी अनेकांना तर आतापासूनच सरपंचपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. प्रत्येक जण निवडून येण्यासाठी व्यूहरचना आखून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे. तसेच आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत. त्यापैकी आपल्या जवळचे कोण? याबाबत मतदार याद्यांची तपासणी केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक मतदार रोजगाराच्या शोधात तसेच अन्य कारणामुळे गाव सोडून शहरात गेले आहेत. त्यामुळे या मतदारांची मते कशी मिळावावीत?, याची तडजोड सुरू आहे. दुरावलेली मते प्रत्येकालाच हवी असल्याने हालचाली सुुरू आहेत. उमेदवारांमध्ये संभ्रमविस्थापित मतदारांना आणण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येणार आहे. खर्च करूनही त्यांचे मत मिळेलच याची शाश्वती उमेदवाराला बाळगता येत नाही. दुसरीकडे विरोधकांनी या मतदारांना आणले तर त्याचे पारडे जड होईल, अशा विचाराने उमेदवारांची झोप उडाली आहे. त्यामुळे विस्थापित मतदारांचे काय करावे? असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार संविधनाने दिला आहे. त्यामुळे मतदान करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विस्थापित मतदारांनीही आपले कर्तव्य समजून मतदानास आले पाहिजे.-जयकृष्ण सहारे,मतदार