शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

मल्ल्या, अदानींचे कर्ज माफ

By admin | Updated: January 8, 2017 00:15 IST

सर्वसामान्य भरडून निघाला असताना विजय मल्ल्या, अदानी यासारख्या उद्योगपतींचे अब्जावधींचे कर्ज माफ केले जात आहे.

अमरावती : सर्वसामान्य भरडून निघाला असताना विजय मल्ल्या, अदानी यासारख्या उद्योगपतींचे अब्जावधींचे कर्ज माफ केले जात आहे. देशाचा पोशिंदा मात्र मरतो आहे. शेतकऱ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी दिलीच पाहिजे, असा नारा आ.यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप, संजय खोडके, बबलू देशमुख, संजय अकर्ते, आदींनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अलीकडे कार्यकर्ते व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील विदारक स्थिती अवगत करून दिली. आ.वीरेंद्र जगताप, आ.यशोमती ठाकूर, संजय खोडके आणि बबलू देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटबंदीसंबंधीची जिल्ह्यातील स्थितीही जाणून घेतली. ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील बँकांत ११०० कोटी रुपये जमा झालेत. ५९२ कोटी रुपयांचे विथ्ड्रॉल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. आंदोलनात आ.यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बबलू देशमुख , प्रदेश सरचिटणिस संजय खोडके, माजी आ.सुलभा खोडके, पुष्पा बोंडे, माजी आमदार केवलराम काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय अकर्ते, विलास इंगोले, बबलू शेखावत, किशोर बोरकर, प्रकाश काळबांडे, प्रकाश साबळे, बँकेचे संचालक सुरेश साबळे, हरिभाऊ मोहोड, संजय मार्डीकर, संजय मापले, संजय वानखडे, अभिजित देवके, मोहन सिंघवी, प्रल्हाद ठाकरे, विद्या देदू, छाया दंडाळे, अर्चना सवाई, उषा उताणे, विद्या देडू, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, अनिल बोके, हसिना शहा, सिद्धार्थ वानखडे, गणेश आरेकर, मोहन पाटील, भागवत खांडे, स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर, माजी महापौर वंदना कंगाले, श्रीराम नेहर, सिद्धार्थ वानखडे, अजय गुल्हाने, श्रोपाल पाल, सतीश हाडोळे, अविनाश राजगुरे, अभिनंदन पेंढारी, कमलेश तायडे, दिलीप काळबांडे, जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष अनंत साबळे, भैया पवार, बापुरार गायकवाड मुकद्दर खाँ पठाण, सुभाष पाथरे, दीपा लेंडे आदी उपस्थित होते. केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाविरोधात तसेच त्यामुळे झालेल्या भ्रष्टाचाराची निष्पक्षपणे चौकशी करून झालेल्या नुकसानीची नागरिकांना योग्य ते नुकसान भरपाई मिळावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)सहा व्यापाऱ्यांवर गुन्हेहमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध फौजदारीचे निर्देश दिले होते, त्याचे काय झाले, असा महत्त्वाचा प्रश्न आ. जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान उपस्थित केला. त्यावर आतापर्यंत कमी भावाने सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.