शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

तिवसा शहर उपाययोजना करून डेंग्यूमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:17 IST

तिवसा : तिवसा शहर डेंग्यू मुक्तता करण्यात यावे, या मागणीचे तिवसा शहर भारतीय पक्षाच्यावतीने मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना निवेदन ...

तिवसा : तिवसा शहर डेंग्यू मुक्तता करण्यात यावे, या मागणीचे तिवसा शहर भारतीय पक्षाच्यावतीने मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी नगरपंचायतसमोर मेणबत्ती जलाव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

मागण्यांमध्ये पाणीस्थळाची व पाणी टाकीची संपूर्ण साफसफाई करणयात यावी. प्रत्येक प्रभागात दररोज घरोघरी डेंगी निर्मूलन फवारणी करावी. शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा. नदी-नाले गटारे साफसफाई करून फवारणी करण्यात यावी. शहरात पाण्याचे डबके साचत आहे, ते दुरुस्ती करण्यात यावे. पिंगळाई नदीकाठावरील गाळ व वाढलेले गवत साफसफाई करण्यात यावी आदी मागण्यांसंदर्भात चर्चा करून मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपचे मिलिंद देशमुख, जिल्हा भाजपचे नेते शंतनु देशमुख, मोहन वानखडे, शेखर नंदनवार, राहुल आंबूलकर, नीलेश खेकडे, प्रशांत डहाके, डॉ. संजय गोंडसे, डॉ. लीलाधर कराडे, सुरज वानखडे, प्रवीण चौधरी, अंकुश ठाकरे, दीपक गंधे, सुनील सुरटकर, गोविंद जस्वानी, अतुल भरडे आदींची उपस्थिती होती