शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट न झालेल्या भागातही कमी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:28 IST

या आठवड्यातील गारपिटीने तालुक्यात २४५० हेक्टरवरील संत्रा व ११५० हेक्टरवरील गहू-हरभरा पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आंबिया बहराची संत्री गळून पडली, तर मृगाचा संत्रा झाडांखाली पडला.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांचा कावा : संत्रा उत्पादकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : या आठवड्यातील गारपिटीने तालुक्यात २४५० हेक्टरवरील संत्रा व ११५० हेक्टरवरील गहू-हरभरा पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आंबिया बहराची संत्री गळून पडली, तर मृगाचा संत्रा झाडांखाली पडला. त्यामुळे व्यापारी व संत्रा खरेदीदार १५०० रुपये प्रतिहजार दराने मागणी करीत आहेत.गारपीट होण्यापूर्वी मृग बहराच्या संत्र्याला दरहजारी ३५०० ते ४५०० रुपये दराने मागणी होती. आता ज्या भागात गारपीट झालेली नाही, तेथेही व्यापारी कमी भावाने संत्री मागत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.कृषी अधिकारी, तहसीलदार, तलाठी व संबंधित कर्मचारी नुकसानाबाबत शेतकºयांच्या शेतात जाऊन अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानाची पाहणी करीत आहे. तथापि, शेतकऱ्यांना मोबदला मिळेपर्यंत त्यांच्यावर टांगती तलवार आहे.गारपिटीने संत्राफळ थोडाफार खराब झाला. भाव मात्र कमालीचे घसरले आहेत. व्यापारी या परिस्थितीचा योग्य फायदा घेत आहेत.- नीलेश रोडे,संत्राउत्पादक, मोर्शीगारपिटीने शेतकºयाच्या संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व्यापारी या बाबीचा गैरफायदा घेत आहे. शासनाने शेतकºयांना तातडीची मदत करावी.- बंडू साऊत, शेतकरीनिसर्गाच्या अवकृपेने खरिपात सोयाबीन, मूग, उडीद, कपाशीची हानी झाली. आता तीन दिवस गारपीट झाल्याने संत्रा, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. शेतकºयाला निसर्ग जगू देत नाही, शासनही पाठीशी उभे नाही.- मोरेश्वर गुडधे, शेतकरी, डोंगरयावली