शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

चांदूर बाजार तालुक्यात १४ हजार हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST

आंबिया बहर पूर्णत: गळून पडला. अवघ्या दोन तासांत शेतात सर्वदूर गारीचा व लहान संत्राचा सडाच पडला होता. एकाच पावसात शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले. देऊरवाडा, काजळी, ब्राह्मणवाडा थडी, माधान शिवारात सोसाट्याच्या वाºयामुळे कांदा पीक पूर्णत: झोपून गेले. गारपीट व दमदार पावसामुळे कांदा, संत्रा, गहू पिकासह भाजीपाला पिकेही पूर्णत: मातीमोल झाली.

ठळक मुद्देसर्वाधिक नुकसान संत्र्यांचे : १३४ गावांना वादळी पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यात रविवारी सायंकाळी सुसाट वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कोट्यवधींच्या पिकाचे नुकसान केले. यात सर्वाधिक फटका संत्रा, कांदा या पिकांना बसला. तालुका कृषी अधिकारी यांच्या प्राथमिक अहवालानुसार, १४ हजार २९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात सर्वाधिक १३ हजार ६३४ हेक्टरवरील संत्रापिकांचे नुकसान झाले आहे. १३४ गावांना या वादळी पावसाचा फटका बसला.आंबिया बहर पूर्णत: गळून पडला. अवघ्या दोन तासांत शेतात सर्वदूर गारीचा व लहान संत्राचा सडाच पडला होता. एकाच पावसात शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले. देऊरवाडा, काजळी, ब्राह्मणवाडा थडी, माधान शिवारात सोसाट्याच्या वाºयामुळे कांदा पीक पूर्णत: झोपून गेले. गारपीट व दमदार पावसामुळे कांदा, संत्रा, गहू पिकासह भाजीपाला पिकेही पूर्णत: मातीमोल झाली. तालुक्यात चांदूर बाजार मंडळात ४८ मिमी, ब्राह्मणवाडा थडी मंडळ १५ मिमी, आसेगाव मंडळात १४ मिमी, शिरजगाव कसबा मंडळात १९ मिमी, बेलोरा मंडळात ४० मिमी व तळेगाव मोहना मंडळात ३६ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यात सरासरी २६.८ मिमी पाऊस झाला. चांदूर बाजार मंडळात सर्वाधिक पाऊस पडला आहे. नुकसानाची पाहणी करण्यासाठी ना. बच्चू कडू बांधावर पोहचले होते. कारंजा बहिरम, तुळजापूर गढी शिवारात जाऊन नुकसानाची पाहणी त्यांनी केली. तहसीलदार उमेश खोडके यांना दूरध्वनीवरून तत्काळ नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.