शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पांढऱ्या सोन्याची लूट; व्यापाऱ्याचा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:11 IST

यंदाच्या हंगामात बीटीवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशीची बोंडे किडली. त्यामुळे पावसाची प्रतवारी खराब झाली. याचा फायदा व्यापाऱ्यांद्वारा घेण्यात येऊन बेभाव खरेदी करण्यात येत आहे. ते कापूस बोनसच्या लाभासाठी गुरातमध्ये पाठविला जात आहे.

ठळक मुद्देबेभाव खरेदी; गुजरातमध्ये विक्री : प्रतवारी खराब दर्शवून उठविला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात बीटीवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशीची बोंडे किडली. त्यामुळे पावसाची प्रतवारी खराब झाली. याचा फायदा व्यापाऱ्यांद्वारा घेण्यात येऊन बेभाव खरेदी करण्यात येत आहे. ते कापूस बोनसच्या लाभासाठी गुरातमध्ये पाठविला जात आहे.यंदा अपुऱ्या पावसामुळे कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊन ‘लाल्या’ची विकृती आली आहे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने बोंडन्बोंड किडली. त्यामुळे कापसाची प्रतवारी खराब झाली. परतीच्या पावसानेदेखील कापूस झाडावर ओला झाल्याने प्रतवारी खराब झाल्यामुळे पणनसह सीसीआयच्या केंद्रांवरदेखील या कापसाला नाकारण्यात येते. खासगी व्यापाºयांकडे या कापसाची दुय्यम दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यंदा बीटीच्या बीजी-२ वाणाला बोंड अळीने ग्रासल्यामुळे कापसाची गुणवत्ता कमी होऊन धाग्याच्या लांबीवर परिणाम होत आहे. तसेच बोंडातील सरकी अळीने खाल्ल्यामुळे कापसाचे वजनदेखील कमी होत आहे. अळीच्या विष्टेमुळे कापसाच्या रंगावरही परिणाम होत आहे. आदी घटकांमुळे कापसाची गुणवत्ता खराब झालेली आहे. त्याचा थेट परिणाम कापसाच्या दरावर झालेला आहे. मात्र त्याचवेळी व्यापारी शेतकºयांकडून खरेदी केलेला कापूस बोनससाठी गुुजरात राज्यात विकला जात आहे.गुजरातमध्ये हमीभाव व ५०० रुपये बोनसजिल्ह्यातील कापसाची गुणवत्ता खराब झाली असली तरी व्यापाऱ्यांद्वारा दुय्यम दर्जाचे दराने कापसाची खरेदी करून गुजरातमध्ये पाठविला जात आहे. गुजरातमध्ये चार हजार ३१० रूपये हमीभाव व प्रतिक्विंटल ५०० रूपये बोनस दिला जात असल्याने व्यापाºयांना चार हजार ८०० रूपये भाव मिळत आहे. तेथील सरकार कमी प्रतवारीचा कापूस हमीभावाने खरेदी करून बोनसही देत आहे.शासनाची एक हजार, व्यापाऱ्यांची ५३ हजार क्विंटल खरेदीसध्या पणन महासंघाद्वारा हमीभावाने २९ क्विंटल, सीसीआयची १२९५ क्विंटल तर व्यापाऱ्यांद्वारा ५२ हजार ४०९ क्विंटल खरेदी करण्यात आली. शासनाचूी धामणगाव व अंजनगाव सुर्जी येथेच तर व्यापाºयांची सर्वच तालुक्यात खरेदी केलेली आहे. सरासरी ४३०० ते ४५०० रूपये प्रति क्विंटल दराने ही खरेदी करण्यात आली. तर बुधवारी ५,०१८ क्विंटल खरेदी करण्यात आली.

टॅग्स :cottonकापूस