शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

लोकसभा निवडणूक 2024: ३७ उमेदवार रिंगणात, तीन मशीन लागणार; निवडणुकीचे चित्र स्पष्ट

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 8, 2024 16:09 IST

१९ उमेदवारांची माघार, ३ अर्ज यापूर्वीच बाद

अमरावती: लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार या अखेरच्या दिवसापर्यंत १९ उमेदवारांनी माघार घेतली व त्यापूर्वी छाननीत ३ अर्ज बाद झाल्याने ३७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे तीन इव्हीएम (बीयू) लागणार आहेत. जिल्ह्यात दोन मशीनची तयारी असल्याने आयोगाकडे याची त्वरीत मागणी नोंदविण्यात येत असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी २८ मार्चपासून उमेदवारी अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली होती. मुदतीत म्हणजेच ४ एप्रिलपर्यंत ५९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३ अर्ज ५ एप्रिलला छाननीत बाद झाले. त्यानंतर ६ ला दोन व अंतिम दिनी म्हणजेच ८ एप्रिलला १७ असे एकूण १९ अर्जांची माघार घेण्यात आल्याने लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात ३७ उमेदवार कायम असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती