शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Lok Sabha Election 2019; अंजनगाव सुर्जी येथे कृषी विज्ञान केंद्राची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 01:23 IST

शेतकऱ्यांच्या विकासासाठी अंजनगाव सुर्जी येथे कृषिविकास केंद्राची निर्मिती करू, असा निर्धार महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांनी प्रचारसभेत व्यक्त केला. यावेळी अभिनेता गोविंदा यांनी रोड शो करून नागरिकांना संबोधित केले.

अमरावती : शेतकऱ्यांच्या विकासासाठी अंजनगाव सुर्जी येथे कृषिविकास केंद्राची निर्मिती करू, असा निर्धार महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांनी प्रचारसभेत व्यक्त केला. यावेळी अभिनेता गोविंदा यांनी रोड शो करून नागरिकांना संबोधित केले.अंजनगाव सुर्जी येथे एमआयडीसीची निर्मिती करून स्थानिक युवकांना रोजगार देऊ, प्रत्येक गरजवंताला घरकुल देण्यासाठी आपन प्रयत्नशील राहणार असल्याचे राणा यांनी सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न काढता यावे, यासाठी कृषिउद्योग केंद्राची निर्मितीसाठी आपण प्रयत्नरत राहू. या भागातील केळी, संत्रा व पिंप्री याचे अधिकाधिक उत्पन्न वाढावे, या पिकांसाठी प्रक्रिया उद्योग उभारले जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राणा म्हणाल्या. तालुक्यातील प्रत्येक गावात बसचा लाभ मिळावा, गरजू कुटुंबाला घरकुल यांसह अन्य सुविधांसाठी वचनबद्ध असल्याचे राणा यांनी स्पष्ट केले. तालुका, जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत यांना निवडून देण्याचे आवाहन गोविंदा यांनी केले. यावेळी लीला डिके, सरपंच अलका दामले, ज्योती चिंचखेडे, आबिदा शहा, शांताबाई अभ्यंकर, प्रतिभा रोहनकर, पुष्पा लव्हाळे, उषा काळे, प्रवीणा राऊत, देविका गवळी आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019