शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना निवारा मुलींच्या विवाहासाठी कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:37 IST

आता शहराच्या हद्दीत राहणाºया शेतकºयांना निवाºयासाठी १५ लाख, तर मुला-मुलींच्या विवाहासाठी १ लाखांचा कर्जपुरवठा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठळक मुद्देआमसभा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके चा महत्वपूर्ण निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आता शहराच्या हद्दीत राहणाºया शेतकºयांना निवाºयासाठी १५ लाख, तर मुला-मुलींच्या विवाहासाठी १ लाखांचा कर्जपुरवठा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवार २६ सप्टेंबर रोजी बँकेच्या ५६ व्या आमसभेत संचालक मंडळाने घेतला. याशिवाय कुपनलिकेसाठी दिल्या जाणारी १ लाखांची कर्जमर्यादा वाढवून १.७५ लाख करण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी आमसभेत केली.जिल्हा बँकेची वार्षिक सभा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये सन २०१६-१७चा वार्षिक अहवाल, बँकेनी सादर केलेली हिशेब पत्रके, ताळेबंद व नफातोटा पत्रके व नफ्याच्या विनियोजनास मंजुरी देण्यात आली. अंदाज पत्रकापेक्षा अधिक झालेल्या खर्चास सुद्धा मान्यता देण्यात आली. सन २०१७-१८ करिता मंडळाने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, सन २०१५-१६ च्या लेखापरीक्षण दुरूस्ती अहवालाचे अवलोकन, सन २०१७-१८ च्या लेखापरीक्षणासाठी सहकार निबंधक, नाबार्डच्या पॅनेलवरील लेखा परीक्षकांची नियुक्ती आदी विषयांवर चर्चा झाली. बँकेचा वार्षिक ताळेबंद मांडताना देशमुख म्हणालेत, मागील वर्षी शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसला. याचा परिणाम बँकेच्या कर्जवसुलीवर झाल्याने थकबाकी वाढली. तरी यावर्षी एनपीए २७.१० टक्क्यांवर आला आहे. बँकेने एकूण ३९३.३३ कोटींचे कर्जवाटप केल्याचे त्यांनी सांगितले. बँकेला ८.८० कोटी निव्वळ नफा मिळाला आहे. सभेला उपाध्यक्ष अनंत साबळे, संचालक सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे, श्रीनिवास देशमुख, जयप्रकाश पटेल, पुरूषोत्तम अलोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड उपस्थित होते.बँकेने राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा अधिक कर्जवाटप केले आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही प्रत्यक्षात शेतकºयांना एक रूपयासुद्धा मिळाला नाही. परंतु बँकेने शेतकºयांकडून कर्जवसुली न करता मागील काही वर्षांत समाधानकारक नफा मिळविला. शेतकरी हितासाठी बँक कटिबद्ध आहे.- बबलू देशमुख,अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक