शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

अवयवदानामुळे मिळेल अनेकांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:40 IST

शहरातील अनूप गायकवाड यांच्या कुटुंबियांनी दु:खाच्या काळातही अवयवदानबाबत घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : इर्विनमध्ये नागरिकांना दिली शपथ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील अनूप गायकवाड यांच्या कुटुंबियांनी दु:खाच्या काळातही अवयवदानबाबत घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. मृत्यू हा दु:खाचा प्रसंग असला तरी अवयवदानासाठी नागरीकांनी पुढे येण्याची गरज आहे. मानवी अवयव कृत्रिमरित्या तयार करता येणे शक्य नाही. त्यासाठी मृत्यूपूर्वी आणि नंतरही विविध मानवी अवयवदानासाठी नागरीकांना प्रवृत्त करावे लागेल. अवयवदानामुळे अनेकांना जीवदान मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.जिल्हा सामान्य रूग्णालयात अवयवदानाविषयी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, अवयवदानात जात, धर्म विचारात घेतले जात नाही. त्यामुळे समाजात एकोपा निर्माण होण्यास मदत होईल. समाजातील प्रत्येक नागरिकांनीे अवयवदानाचा संकल्प केल्यास तो पुढील पिढीसाठी एक संदेश असेल, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी अवयवदानाबाबत शपथ दिली.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुळकर्णी, आरोग्य उपसंचालक नितीन अंबाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक लोहकपुरे, रक्तपेढी प्रमुख विलास जाधव आदी उपस्थित होते.