शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

- अखेर लालपरीची चाके फिरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे २५ मार्चपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण वाहतुकीसह एसटी महामंडळाच्या बससुद्धा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, काही दिवसांपूर्वी अमरावती शहर वगळता इतर तालुक्यांमध्ये एसटी बसची वाहतूक सुरू करण्यात आली होती. यात चांदूर बाजार ते अमरावती बस सेवा बंद असल्याने प्रवाशांची वर्दळ पाहिजे त्या प्रमाणात नव्हती.

ठळक मुद्देप्रवाशांची मात्र प्रतीक्षाच : चार महिन्यांनंतर चांदूर बाजार-अमरावती पहिली फेरी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : देशात कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊननंतर चार महिन्यांनी अखेर लालपरी चांदूर बाजार-अमरावती मार्गावर धावू लागली आहे. चार महिन्यांनंतर शुक्रवारी जिल्हा मुख्यालयी पहिली फेरी गेली.देशात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे २५ मार्चपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण वाहतुकीसह एसटी महामंडळाच्या बससुद्धा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, काही दिवसांपूर्वी अमरावती शहर वगळता इतर तालुक्यांमध्ये एसटी बसची वाहतूक सुरू करण्यात आली होती. यात चांदूर बाजार ते अमरावती बस सेवा बंद असल्याने प्रवाशांची वर्दळ पाहिजे त्या प्रमाणात नव्हती. त्यामुळे बससेवा सुरू असली तरीही बंद असल्यासारखे भासत होते.सर्वसामान्य प्रवाशांसाठी व विद्यार्थ्यांकरिता सोयीचे व स्वस्त सेवा देणारी म्हणून एसटी बसची ओळख आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत लग्नसराईमुळे एसटी बसमध्ये चिक्कार गर्दी राहायची. पावसाळ्यातदेखील शाळा-महाविद्यालये सुरू असताना विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहत होती. परंतु, कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर नागरिकांनी एसटी बसकडे पाठ फिरविल्याने ही सेवा बंद केली होती. प्रवासी व विद्यार्थ्यांमुळे नेहमी गजबाजणारे चांदूर बाजार आगार चार महिन्यांपासून स्मशानशांतता होती. आता मात्र चांदूर बाजार-अमरावती बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे हळूहळू पूर्वीचे दिवस परत येईल, अशी शक्यता नागरिकांच्या चर्चेमधून वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :state transportएसटी