शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

रहिवाशांना न्याय द्या, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:35 IST

संजय गांधीनगरात ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोरगरीब नागरिकांना वनविभागाने जागा रिकामी करण्यासाठी बजाविलेल्या नाटिसा त्वरित रद्द करून जनतेला न्याय द्यावा,....

ठळक मुद्देनिेवेदन : भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संजय गांधीनगरात ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोरगरीब नागरिकांना वनविभागाने जागा रिकामी करण्यासाठी बजाविलेल्या नाटिसा त्वरित रद्द करून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी सोमवारी भाजपा ओबीसी मोर्चा विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.संजय गांधीनगरातील नागरिक सन १९८२ पूर्वीपासून राहत आहेत. विशेष म्हणजे, संजय गांधीनगराला महापालिकेने अधिकृत झोपडपट्टी म्हणून मान्यताही दिली आहे. त्यानुसार या ठिकाणी पक्के रस्ते, नाल्या, समाज मंदिर, उद्यान, वाचनालय अशा सर्वच प्रकारच्या नागरी सुविधा तेथे उपलब्ध केल्या आहेत. याशिवाय शासनाकडून विकासकामेदेखील करण्यात आली आहेत. परंतु अचानकच वनविभागाने येथील नागरिकांना जागा रिकामी करण्याबाबत नोटीस बजावल्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या निवाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत पडले आहे. परिणामी संजय गांधीनगरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने दखल घेऊन न्याय देण्याची मागणी प्रवीण देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपा ओबीसी मोर्चाचे विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.