शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

रहिवाशांना न्याय द्या, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:35 IST

संजय गांधीनगरात ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोरगरीब नागरिकांना वनविभागाने जागा रिकामी करण्यासाठी बजाविलेल्या नाटिसा त्वरित रद्द करून जनतेला न्याय द्यावा,....

ठळक मुद्देनिेवेदन : भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संजय गांधीनगरात ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोरगरीब नागरिकांना वनविभागाने जागा रिकामी करण्यासाठी बजाविलेल्या नाटिसा त्वरित रद्द करून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी सोमवारी भाजपा ओबीसी मोर्चा विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.संजय गांधीनगरातील नागरिक सन १९८२ पूर्वीपासून राहत आहेत. विशेष म्हणजे, संजय गांधीनगराला महापालिकेने अधिकृत झोपडपट्टी म्हणून मान्यताही दिली आहे. त्यानुसार या ठिकाणी पक्के रस्ते, नाल्या, समाज मंदिर, उद्यान, वाचनालय अशा सर्वच प्रकारच्या नागरी सुविधा तेथे उपलब्ध केल्या आहेत. याशिवाय शासनाकडून विकासकामेदेखील करण्यात आली आहेत. परंतु अचानकच वनविभागाने येथील नागरिकांना जागा रिकामी करण्याबाबत नोटीस बजावल्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या निवाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत पडले आहे. परिणामी संजय गांधीनगरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने दखल घेऊन न्याय देण्याची मागणी प्रवीण देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपा ओबीसी मोर्चाचे विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.