शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

स्वच्छतेचा मुद्दा गाजला विधिमंडळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:05 IST

तालुका मुख्यालयी सर्व महत्त्वपूर्ण कार्यालये एकाच इमारतीत रहावे, यासाठी सात कोटींची प्रशासकीय इमारत दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आली. मात्र, या नव्या इमारतीच्या स्वच्छतेसाठी तालुका प्रशासन गंभीर नाही.

ठळक मुद्देआमदारांचा संताप : तिवस्यातील प्रशासकीय भवनात स्वच्छतेची ऐसीतैशी

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुका मुख्यालयी सर्व महत्त्वपूर्ण कार्यालये एकाच इमारतीत रहावे, यासाठी सात कोटींची प्रशासकीय इमारत दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आली. मात्र, या नव्या इमारतीच्या स्वच्छतेसाठी तालुका प्रशासन गंभीर नाही. वारंवार सूचना करूनही नियमित सफाई होत नसल्याने आ. यशोमती ठाकूर यांनी विधिमंडळात हा मुद्दा रेटून धरला.प्रशासकीय भवनात तिवसा तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक, उपनिबंधकासह अनेक शासकीय कार्यालये आहेत. या इमारतीत सद्यस्थितीत सर्व वॉटरकुलर बंद आहेत. मात्र, अधिकारी व कर्मचारी विकतचे शुद्ध पाणी पिण्यास वापरतात. येथे कामाकरिता आलेल्या नागरिकांना मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी हॉटेलची वाट धरावी लागते. या प्रशासकीय भवनाची नियमित सफाई न केल्याने सर्वत्र धूळ व अस्वच्छता आढळून येते. स्थानिक पदाधिकाºयांनी ही बाब तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. विधिमंडळात चर्चेदरम्यान आ. ठाकुरांनी या मुद्यावर शासनाचे लक्ष वेधले.तहसीलदार मुख्यालयी राहत नाहीत. प्रशासकीय भवनाच्या स्वच्छता बाबत ते गंभीर नाहीत. त्यामुळे हा मुद्दा मी विधिमंडळात मांडला. स्वच्छ भारत अभियानात हेच अपेक्षित आहे काय?- यशोमती ठाकूर,आमदार, तिवसाआमदारांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून निधी खेचून आणला. तिवस्यात कोट्यवधींची प्रशासकीय इमारत उभारली. येथील स्वच्छतेची बाब गांभीर्याने न घेतल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊ.- वैभव वानखडे,उपाध्यक्ष, नगरपंचायत