शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

इर्विन 'हाऊसफुल्ल' रुग्णांना बेड मिळेना; अमरावतीमध्ये रुग्णांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 13:57 IST

वातावरण बदलाचा परिणाम : जलजन्य व कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : मागील काही दिवसांत वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम हा आरोग्यावर पडला असून रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) मधील मेडिसिन वॉर्डमध्ये एका बेडवर दोन रुग्ण असल्याचे पहायला मिळत असून काही रुग्णांवर खाली जमिनीवर गादी टाकून उपचार केल्या जात आहेत.

इर्विनची रोजची ओपीडी ही एक हजार ते बाराशे रुग्णांची आहे. रोजच या ठिकाणी आवश्यक असलेल्या शेकडो रुग्णांना भरती देखील केले जाते; तसेच शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळत असल्याने या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने दरवर्षीप्रमाणे कीटकजन्य; तसेच जलजन्य आजारांचे प्रमाण देखील वाढल्याने रुग्णालयातील ओपीडी; तसेच 'आयपीडी'मध्येही वाढ झाली आहे. महिला मेडिसीन वॉर्ड, पुरुष मेडिसीन वॉर्डामध्ये भरती रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या ठिकाणी एका बेडवर दोन रुग्ण भरती आहेत. पुरुष मेडिसीन वॉर्ड क्र. १३ मध्ये एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार सरू होते.

लहान मुले आजारीवॉर्ड क्र. ५ हा लहान मुलांचा वॉर्डसुद्धा रुग्ण बालकांमुळे हाऊसफुल्ल आहे. उघड्यावरील पदार्थ, तसेच दूषित पाण्यामुळे मुले आजारी पडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एकच परिचारिकामेडिसीन वॉर्डामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. परिचारिकांवरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वॉर्डातील एकच परिचारिका ही भरती असलेल्या सर्वच रुग्णांना आरोग्य सेवा देत आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीGovernmentसरकारhospitalहॉस्पिटल