शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कालव्याचे पाणी नदी-नाल्यांत धामणगावात सिंचनाचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

धामणगाव तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्प जुना धामणगाव अंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव, घुसळी, जळका वितरिका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून शेतकऱ्यांना रबी हंगामात पाणी दिले जाते. हे सोडलेले पाणी मोजक्याच वितरिकेतून जाते. झाडे-झुडुपे काढली जात नसल्यामुळे गहू व हरभरा पिकाला पाणी मिळण्याऐवजी सिंचनाचे पाणी नदी नाल्यात शिरत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देगवत, झाडे-झुडपे वाढली, यांत्रिकी विभागाची कागदोपत्रीच कामे

  लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : अप्पर वर्धा प्रकल्पाचे सोडलेले पाणी कालव्याने शेवटच्या शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी वाढलेल्या झाडे-झुडुपे व गवतावाटे नदी-नाल्यांनी वाहत आहे. त्यामुळे सिंचनाचे बारा वाजले आहेत. शेतात पेरलेल्या गहू व चण्याला पाणी मिळत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली़. १३ कोटी रुपयांच्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४ कोटींवर पोहोचला. ७० हजार १६९ हेक्टरमधील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फारशी फलद्रुप झाली नाही.नदी-नाल्याने वाहते पाणी धामणगाव तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्प जुना धामणगाव अंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव, घुसळी, जळका वितरिका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून शेतकऱ्यांना रबी हंगामात पाणी दिले जाते. हे सोडलेले पाणी मोजक्याच वितरिकेतून जाते. झाडे-झुडुपे काढली जात नसल्यामुळे गहू व हरभरा पिकाला पाणी मिळण्याऐवजी सिंचनाचे पाणी नदी नाल्यात शिरत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तीन वर्षांत कागदावरच कामेअप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सोडण्यापूर्वी कालव्यातील झाडे झुडपे व गवत प्रकल्पाच्या यांत्रिक विभागाच्या वतीने काढण्यात येते. प्रत्यक्षात मशीनचे भाडे काढण्यापुरतेच कामे केली जातात. काही ठिकाणी झाडेझुडपे काढली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.प्रकल्पाच्या यांत्रिक विभागाने कालव्याची साफसफाई केली नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून लक्षात आले. या विभागातील संबंधितांविरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार केला आहे.- प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वे

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प