शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

टंचाई आराखडा सादर करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:38 AM

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेने अद्यापही आराखडा सादर केलेला नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : उपाययोजनांचे प्रस्ताव मागविले

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेने अद्यापही आराखडा सादर केलेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेला ११ डिसेंबर रोजी स्मरणपत्र पाठविले. जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने प्रस्तावित उपाययोजनांसह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत.आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून २०१८ या तिन्ही टप्प्यांतील संभाव्य पाणीटंचाई आराखडा अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाला अप्राप्त आहे. याची दखल विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी घेतली आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, दरवर्षी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आराखडा तयार केला जातो. मात्र, यंदा आराखडा तयार झाला नाही. त्यामुळे आता पाणीटंचाई आराखडा तयार करताना प्रत्यक्ष टंचाई असेल, त्याच गावांचा समावेश करण्यात यावा. पाणीटंचाई कालावधीतच होऊ शकेल अशा तुलनात्मक कमी खर्चाच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात याव्यात. त्याची दक्षता घेत आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांची संख्या अचूकपणे नोंदवावी. अशाप्रकारे वस्तुनिष्ठ आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.आता जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग संभाव्य पाणीटंचाई आराखडा जिल्हाधिकाºयांकडे केव्हा सादर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.