शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

आठ तालुक्यांत वाढली भूजल पातळी

By admin | Updated: April 12, 2015 00:12 IST

स्थानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील १४९ विहिरींचे निरीक्षण केले आहे.

जितेंद्र दखने अमरावतीस्थानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील १४९ विहिरींचे निरीक्षण केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील भूजल पातळी ० ते १ मीटरने वाढली आहे तर ५ तालुक्यांतील भूजलस्तर काही प्रमाणात घटला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात एकूण १४९ विहिरींचे १४ तालुक्यांत मार्च २०१५ मध्ये निरीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ८ तालुक्यातील भूजलस्तर सरासरीच्या प्रमाणात वाढला आहे. पाच तालुक्यांतील भूजलस्तरात काही प्रमाणात घट झाली आहे. चार वेळा होते सर्वेक्षणभूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत वर्षभरात चार वेळा सर्वेक्षण केले जाते. मोसमी पूर्व निरीक्षण मे महिन्यात. त्यानंतर आॅक्टोबरमध्ये खरीप हंगामाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये आणि रबी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच मार्चअखेरीस भूजल पातळी नोंदविण्यात येते. यावरुन जिल्ह्यामध्ये पिण्याचे दुर्भीक्ष जाणवणार काय याचा अंदाज घेतला जातो. शासनाने नव्याने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा भूजल पातळीच्या वाढीसाठी उपयोगी अभियान आहे. धरण, तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, विंधन विहीर, जलव्यवस्थापन यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. - सुनील कडू, वरिष्ठ भूवैज्ञानिक, अमरावती.