शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आठ तालुक्यांत वाढली भूजल पातळी

By admin | Updated: April 12, 2015 00:12 IST

स्थानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील १४९ विहिरींचे निरीक्षण केले आहे.

जितेंद्र दखने अमरावतीस्थानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील १४९ विहिरींचे निरीक्षण केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील भूजल पातळी ० ते १ मीटरने वाढली आहे तर ५ तालुक्यांतील भूजलस्तर काही प्रमाणात घटला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात एकूण १४९ विहिरींचे १४ तालुक्यांत मार्च २०१५ मध्ये निरीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ८ तालुक्यातील भूजलस्तर सरासरीच्या प्रमाणात वाढला आहे. पाच तालुक्यांतील भूजलस्तरात काही प्रमाणात घट झाली आहे. चार वेळा होते सर्वेक्षणभूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत वर्षभरात चार वेळा सर्वेक्षण केले जाते. मोसमी पूर्व निरीक्षण मे महिन्यात. त्यानंतर आॅक्टोबरमध्ये खरीप हंगामाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये आणि रबी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच मार्चअखेरीस भूजल पातळी नोंदविण्यात येते. यावरुन जिल्ह्यामध्ये पिण्याचे दुर्भीक्ष जाणवणार काय याचा अंदाज घेतला जातो. शासनाने नव्याने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा भूजल पातळीच्या वाढीसाठी उपयोगी अभियान आहे. धरण, तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, विंधन विहीर, जलव्यवस्थापन यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. - सुनील कडू, वरिष्ठ भूवैज्ञानिक, अमरावती.