शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

शासनाचे विसंगत धोरण; शेतकऱ्यांना १०५ कोटींचा फटका 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 17, 2023 15:47 IST

सततच्या पावसामुळे नुकसान : वाढीव दराने अनुदानाची घोषणा, तरतूद ‘एनडीआरएफ’च्या निकषाने

अमरावती : सततच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी वाढीव निकषाने मदत देण्याची घोषणा खुद्द कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी २० ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा दौऱ्यात केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २७७.५८ कोटींचा अनुदान मागणीचा प्रस्ताव २७ सप्टेंबर रोजी शासनाला पाठविला. मात्र, याचा सोईस्कर विसर शासनाला पडला आहे. आता ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार तरतूद केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल १०५ कोटींचा फटका बसला आहे.

विशेष म्हणजे लगतच्या यवतमाळ जिल्ह्यात आठ महिन्यांपूर्वी याच बाबी अंतर्गत शासन अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा अनुदान मागणीचा प्रस्ताव उशिरा गेल्याने निधी वाटप प्रलंबित होते. यानंतर १३ जून रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाद्वारा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावतीFarmerशेतकरी