शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

आरोग्य केंद्राकडून दिली जातेय अपुरी सेवा

By admin | Updated: January 18, 2015 22:29 IST

चांदूररेल्वे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अद्यापही आरोग्याच्या बाबतीत ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशी सोयी मिळत नाहीत. आरोग्य विभागावर लाखोंचा खर्च होत

प्रभाकर भगोले - चांदूररेल्वेचांदूररेल्वे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अद्यापही आरोग्याच्या बाबतीत ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशी सोयी मिळत नाहीत. आरोग्य विभागावर लाखोंचा खर्च होत असताना ग्रामीण भागातून रोगराईचे उच्चाटन होण्याऐवजी ती वाढतच असल्याची बाब या सभेत उघड झाली. अपेक्षा होमिओ सोसायटीच्यावतीने आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सभा तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थान पंचायत समिती सदस्य नीलिमा होले होत्या. रबडे, मनू वरणे, आमला ग्रामपंचायत सदस्य सविता कुंभरे, चांदूरवाडीच्या सुनंदा डोेंगरे, आमदोरीचे अमोल राऊत, तालुका समन्वयक सोमेश्वर चांदूरकर, प्रभाकर भगोले उपस्थित होते. प्रारंभी वेणू वरणे यांनी सभेतील विषयांचे वाचन केले.प्रत्येक गावात नेमून दिलेल्या आशा स्वयंसेविकांनी त्यांच्या अडचणी विशद केल्या. औषधांचा पुरवठा होत नसल्याची त्यांची ओरड होती. तरोडा येथील पारधी वसाहतीत आरोग्य सेवक-सेविका गेल्या नाहीत. बासलापूरच्या आशा सेविका आर्वी येथे राहाते. तेथूनच ती बासलापूरचा कारभार पाहते सहा महिन्यांपासून गरोदर महिलांना ग्रामीण भागात आहार बंद आहे जे आरोग्यसेवक ग्रामीण भागात जातात त्यांचे जवळ ओळखपत्र नाही. आरोग्य निधी दोन महिन्यांपासून नाही. सालोरा खुर्द या गावातील नागरिकांना पाण्याचे नमुने तपासणीचा अहावलाची माहिती होत नसल्याने महिलांचे आजार वाढण्यास दूषित पाणीच कारणीभूत ठरत आहे, असा समज झाल्याने त्याबाबतचे निराकरण आरोग्यसेवकांकडून होत नाही. मांजरखेड (कसबा), जळका पटाचे गावात एनएएम कडून औषधी पुरवठा होत नाही. आरोग्य सेवकाला मांजरकेड (कसबा) येथे शासकीय निवासस्थान असताना निवासात राहत नाही. सालोरा, तरोडा गावात बालमृत्यू होत असल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा कुचकामी ठरल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली.ही सभा दर तीन महिन्यांनी होत असली तर या सभा ग्रामपंचायत स्तरावर व्हाव्यात, असे मत आजच्या सभेत व्यक्त केले. आरोग्य विभागाच्या सोई सुविधांचा अभाव असला तरी नागरिकांची जनजागृती होणे गरजेचे आहे, असे सभे अंती ठरविण्यात आले. सेवेतील ही अनियमितता दूर करण्याची मागणी होत आहे.