शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दशकात शेतकरी आत्महत्यांमध्ये पहिल्यांदा दिलासा; अमरावती जिल्ह्यात ३ महिन्यात ५२ प्रकरणे 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 16, 2023 17:56 IST

महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात हा डाग पुसण्याची चिन्ह आहेत. 

अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेला जिल्हा हा डाग पुसल्या जाणार, असे चिन्हे आहेत. यंदाच्या तीन महिन्यात ५२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नैराष्यावर संघर्षाने मात केल्याने जिल्ह्यात सकारात्मक चित्र समोर आले आहे.

राज्यात दोन वर्षाचा आढावा घेता सर्वधिक शेतकरी आत्महत्या असलेला जिल्हा, अशी अमरावती जिल्ह्याची झालेली ओळख दुदैवी आहे. सरासरी दर २० तासात एक शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात होत असल्याच्या चित्राला यंदा छेद दिल्या गेला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आता सकारात्मक बदल होताना दिसतो. यासाठी प्रशासकीय स्तरावरुन फारसे काही प्रयत्न झाले आहे, असे नाही. शेतकऱ्यांच्याच नैराष्यावर संघर्षाने केलेली मात, यामध्ये ठळकपणे उठून दिसत आहे.

जिल्ह्यात २२ वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांची नोंद प्रशासनस्तरावर घेतल्या जात आहे. याकाळात सावकारी व बँकांचे कर्ज, कर्जाचे वसुलीसाठी तगादा, सलग नापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आजारपण, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदी समस्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येऊन आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झालेली होती. शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी काही योजना दिल्या परंतू या योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी हे अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरले आहेत.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी