शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दशकात शेतकरी आत्महत्यांमध्ये पहिल्यांदा दिलासा; अमरावती जिल्ह्यात ३ महिन्यात ५२ प्रकरणे 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 16, 2023 17:56 IST

महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात हा डाग पुसण्याची चिन्ह आहेत. 

अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेला जिल्हा हा डाग पुसल्या जाणार, असे चिन्हे आहेत. यंदाच्या तीन महिन्यात ५२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नैराष्यावर संघर्षाने मात केल्याने जिल्ह्यात सकारात्मक चित्र समोर आले आहे.

राज्यात दोन वर्षाचा आढावा घेता सर्वधिक शेतकरी आत्महत्या असलेला जिल्हा, अशी अमरावती जिल्ह्याची झालेली ओळख दुदैवी आहे. सरासरी दर २० तासात एक शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात होत असल्याच्या चित्राला यंदा छेद दिल्या गेला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आता सकारात्मक बदल होताना दिसतो. यासाठी प्रशासकीय स्तरावरुन फारसे काही प्रयत्न झाले आहे, असे नाही. शेतकऱ्यांच्याच नैराष्यावर संघर्षाने केलेली मात, यामध्ये ठळकपणे उठून दिसत आहे.

जिल्ह्यात २२ वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांची नोंद प्रशासनस्तरावर घेतल्या जात आहे. याकाळात सावकारी व बँकांचे कर्ज, कर्जाचे वसुलीसाठी तगादा, सलग नापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आजारपण, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदी समस्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येऊन आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झालेली होती. शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी काही योजना दिल्या परंतू या योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी हे अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरले आहेत.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी