शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भूदानच्या १,६०० एकर जमिनीचे नियमबाह्य वाटप; विदर्भात सर्वाधिक प्रकार

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 17, 2023 19:57 IST

Amravati News राज्यातील आठ जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल प्रकरणांनुसार १,५८९ एकर जमिनीचे नियमबाह्य वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात याची व्याप्ती कित्येक पटीने असल्याचा आरोप होत आहे.

अमरावती : आचार्य विनोबा भावे यांनी देशभर १३ वर्ष भूदान यज्ञाकरिता ५८ हजार किमी यात्रा केली. यामधून प्राप्त जमिनीचे वाटप भूमिहीन शेतमजुरांना होणे महत्त्वाचे आहे. राज्यातील आठ जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल प्रकरणांनुसार १,५८९ एकर जमिनीचे नियमबाह्य वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात याची व्याप्ती कित्येक पटीने असल्याचा आरोप होत आहे.

भूदान चळवळीदरम्यान महाराष्ट्रात १,५१,१६० जमीन दान मिळाली होती. त्यापैकी १,१३,२३० एकर जमिनीचे वाटप करण्यात आलेले आहे. विदर्भात विदर्भ भूदान मंडळ व उर्वरित महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामदान नवनिर्माण समितीकडे भूदान कायद्याच्या अधिन राहून भूमिहीन शेतमजुरांना जमीन वाटप करण्याची जबाबदारी होती. प्रत्यक्षात तरतुदीचा भंग करून आठ जिल्ह्यात ६४३ हेक्टर म्हणजेच १,५८९ एकर जमिनीचे वाटप करण्यात आलेले आहे.यासंदर्भात कित्येक शेतकऱ्यांनी सर्व सेवा मंडळाकडे तक्रार दाखल केल्या आहेत. याशिवाय अध्यक्ष चंदनपाल यांच्याकडे संघाच्याच काही सदस्यांनी घोटाळ्याचे पुरावे दिले आहेत. यासंदर्भात एक वर्षांपासून कोणतीही चौकशी करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :agricultureशेती