शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

अंबा नाल्यात शेकडो टन प्लास्टिक

By admin | Updated: December 9, 2015 00:15 IST

शहरातील कचऱ्यांच्या विल्हेवाटीसोबतच प्लास्टिक निर्मूलनाचा फज्जा उडाला आहे. ही जबाबदारी महापालिका प्रशासन आहे, मात्र, ते असमर्थ असल्याचे दिसून येते.

महापालिकेचे दुर्लक्ष : कचरा, प्लास्टिक निर्मूलनाचा फज्जावैभव बाबरेकर अमरावतीशहरातील कचऱ्यांच्या विल्हेवाटीसोबतच प्लास्टिक निर्मूलनाचा फज्जा उडाला आहे. ही जबाबदारी महापालिका प्रशासन आहे, मात्र, ते असमर्थ असल्याचे दिसून येते. दररोज शहरातील २५० टन कचरा कंपोस्ट डेपोत टाकण्यात येत असतानाही नाल्यामध्ये शेकडो टन प्लास्टिक गोळा झाला आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या अंबानगरीत कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता अभियान सुरु केले आहे. मात्र, अमरावती महानगर पालिकेचे स्वच्छतेकडे विशेष लक्ष नाही. शहरातील चारही झोनमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कार्य सातत्याने सुरू असते. मात्र, बहुतांश परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे शहरच कचरामय झाले आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत उदासीनता निर्माण होत आहे. काही परिसरात कचराकुंडी आहेत, तर काहींमध्ये अद्यापही नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक वाटेल त्या ठिकाणी कचरा टाकतात. योग्य प्रकारे उचल्या जात नसल्यामुळे अर्धाअधिक कचरा कन्टेंनरमध्ये पडून राहत आहे काही परिसरात कचरा कुंडीतच कचऱ्यांचे ढिगारे जमले आहे. एकीकडे सुळकी येथील कम्पोस्ट डेपो ओव्हरफ्लो झाला आहे. त्यातच अमरावतीतून निघणारा कचरा कंपोेस्ट डेपोमध्ये नेण्याची प्रक्रिया सातत्याने सुरूच आहे. अनेकदा महापालिका अधिकारी व नेते मंडळींनी कमोस्ट डेपोचा आढावा घेऊन उपाययोजनासंदर्भात आश्वासने दिली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत कचरा निर्मूलनासाठी दिलेली आश्वासने अपूर्णच आहेत. आश्वासने हवेत विरलीअमरावती : अनेकदा महापालिका अधिकारी व नेते मंडळीने कमोस्ट डेपोचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासने दिले आहेत. मात्र, अद्याप कचरा निर्मूलनासाठी दिलेली आश्वासने पूर्ण झालीच नाहीत. या कचऱ्यांमध्ये सर्वाधिक प्लास्टिक असल्यामुळे ती हवेमार्फत विविध ठिकाणी पसरतानाही दिसून येत आहे. लाखो घरातून निघणारा हजारो टन कचरापैकी काही कचरा हा कम्पोस्ट डेपोत टाकण्यात येत असून काही कचरा हा शहरातील नाल्यामध्ये गोळा होताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरातून गेलेल्या नाल्यामध्ये हजारो टन कचरा तसाच पडून आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई महापालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर वर्षभर नाल्यात कचरा गोळा झाल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले आहे.