शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

भारतीय संविधानाने दिला जगाला मानवतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:19 IST

संपूर्ण विश्वाला मानवता, बंधुता, समता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एकमेव भारतीय संविधान असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विश्वाला ही भेट दिली असल्याचे प्रतिपादन बबलू देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देबबलू देशमुख : जिल्हा काँग्रेसतर्फे संविधान दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संपूर्ण विश्वाला मानवता, बंधुता, समता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एकमेव भारतीय संविधान असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विश्वाला ही भेट दिली असल्याचे प्रतिपादन बबलू देशमुख यांनी केले.जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात ‘संविधान दिवस’ साजरा झाला. यावेळी बबलू देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन झाले. २६-११ च्या मुंबई हल्ल्यात शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक भय्यासाहेब मेटकर यांनी, तर संविधान प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, दर्जाची व संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता वृद्धींगत करणारे भारताचे संविधान हे जगात सर्वात सुंदर असून देशाचा हा राष्ट्रग्रंथ आहे. संविधान प्रत्येकास माहीत असणे व त्यानुसार वर्तणूक करणे, कर्तव्य व जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, प्रल्हाद ठाकरे, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, उषा उताणे, सतीश धोंडे, संजय लायदे, हेमंत यावले, संजय मापले, बापुराव गायकवाड, श्रीराम नेहर, भागवत खांडे, बिट्टू मंगरोळे, विशाल भट्टड, समाधान दहातोंडे, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, दिलीप तायडे, मंगेश अटाळकर, संजय मापले आदी उपस्थित होते.