शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

भारतीय संविधानाने दिला जगाला मानवतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:19 IST

संपूर्ण विश्वाला मानवता, बंधुता, समता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एकमेव भारतीय संविधान असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विश्वाला ही भेट दिली असल्याचे प्रतिपादन बबलू देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देबबलू देशमुख : जिल्हा काँग्रेसतर्फे संविधान दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संपूर्ण विश्वाला मानवता, बंधुता, समता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एकमेव भारतीय संविधान असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विश्वाला ही भेट दिली असल्याचे प्रतिपादन बबलू देशमुख यांनी केले.जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात ‘संविधान दिवस’ साजरा झाला. यावेळी बबलू देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन झाले. २६-११ च्या मुंबई हल्ल्यात शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक भय्यासाहेब मेटकर यांनी, तर संविधान प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, दर्जाची व संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता वृद्धींगत करणारे भारताचे संविधान हे जगात सर्वात सुंदर असून देशाचा हा राष्ट्रग्रंथ आहे. संविधान प्रत्येकास माहीत असणे व त्यानुसार वर्तणूक करणे, कर्तव्य व जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, प्रल्हाद ठाकरे, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, उषा उताणे, सतीश धोंडे, संजय लायदे, हेमंत यावले, संजय मापले, बापुराव गायकवाड, श्रीराम नेहर, भागवत खांडे, बिट्टू मंगरोळे, विशाल भट्टड, समाधान दहातोंडे, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, दिलीप तायडे, मंगेश अटाळकर, संजय मापले आदी उपस्थित होते.