शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

भारतीय संविधानाने दिला जगाला मानवतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:19 IST

संपूर्ण विश्वाला मानवता, बंधुता, समता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एकमेव भारतीय संविधान असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विश्वाला ही भेट दिली असल्याचे प्रतिपादन बबलू देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देबबलू देशमुख : जिल्हा काँग्रेसतर्फे संविधान दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संपूर्ण विश्वाला मानवता, बंधुता, समता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एकमेव भारतीय संविधान असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विश्वाला ही भेट दिली असल्याचे प्रतिपादन बबलू देशमुख यांनी केले.जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात ‘संविधान दिवस’ साजरा झाला. यावेळी बबलू देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन झाले. २६-११ च्या मुंबई हल्ल्यात शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक भय्यासाहेब मेटकर यांनी, तर संविधान प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, दर्जाची व संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता वृद्धींगत करणारे भारताचे संविधान हे जगात सर्वात सुंदर असून देशाचा हा राष्ट्रग्रंथ आहे. संविधान प्रत्येकास माहीत असणे व त्यानुसार वर्तणूक करणे, कर्तव्य व जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, प्रल्हाद ठाकरे, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, उषा उताणे, सतीश धोंडे, संजय लायदे, हेमंत यावले, संजय मापले, बापुराव गायकवाड, श्रीराम नेहर, भागवत खांडे, बिट्टू मंगरोळे, विशाल भट्टड, समाधान दहातोंडे, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, दिलीप तायडे, मंगेश अटाळकर, संजय मापले आदी उपस्थित होते.