शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

किती पीडित महिलांना मिळाले तीन लाख ? जिल्ह्यात ७३ महिलांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:53 IST

Amravati : पीडित महिलांना मिळते ३ लाख रुपये शासन मदत

अमरावती : लैंगिक अत्याचार झालेल्या पीडितांना मनोधैर्य योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्कार पीडित, लैंगिक अत्त्याचाराने पीडित बालक, अॅसिड हल्ल्याला बळी पडलेल्या पीडिता, जाळण्याचा प्रयत्न झालेली पीडिता यांना शासनाच्या जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मदत केली जाते. जिल्ह्यात मागील आठ महिन्याच्या कालावधीत ७३ महिलांना १ कोटी ३१ लाख २८ हजाराची मदत दिली आहे.

मनोधैर्य योजना ? अत्याचार पीडित महिलांना जगण्यासाठी बळ मिळावे, यासाठी २ ऑक्टोबर २०१३ रोजी शासनाने मनोधैर्य योजना कार्यान्वित केली आहे.

कोणाला मिळते सहाय? सामूहिक अत्याचार, अॅसिड हल्ला, पोस्को घटनेतील पीडित, अत्याचारात मृत्यू झाल्यास १० लाख इतर पीडितांना ३ लाख मदत मिळते.

आठ महिन्यात ७३ महिलांना १.३१ कोटी रुपये जिल्हा विधसेवा प्राधिकरण विभागाच्या वतीने जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये ७३ अत्याचार पीडित महिलांचे प्रकरणे मंजूर करण्यात आले असून त्यांना १ कोटी ३१ लाख २८ हजार ७५० रुपये इतकी आर्थिक मदत झाल्याचे सांगण्यात आले. 

सखी वन स्टॉपमध्ये समुपदेशन अत्याचारानंतर जर पीडिता व तिच्या कुटुंबाचे मानसिक बळ देण्यासाठी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून समुपदेशकाशी समन्वय साधून त्यांना मानिसक आधार दिला जातो.

"अत्याचार पीडितेसाठी मनोधैर्य योजना राबविण्यात येत आहे. यातून पीडितेला अर्थसहाय्य दिले जाते. आठ महिन्यात ७३ महिलांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे." - मंगला कांबळे, सचिव, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण

टॅग्स :AmravatiअमरावतीWomenमहिला