शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

धामणगावात पावणेपाच तासांचे भारनियमन

By admin | Updated: June 4, 2016 00:08 IST

मागील दोन वर्षांपासून शहरात नसलेले भारनियमन यंदा तब्बल पावणेपाच तास शहरवासीयांच्या नशिबी आले आहेत़

शहरवासी त्रस्त : दररोज कुठे ना कुठे तांत्रिक बिघाडधामणगाव रेल्वे : मागील दोन वर्षांपासून शहरात नसलेले भारनियमन यंदा तब्बल पावणेपाच तास शहरवासीयांच्या नशिबी आले आहेत़ दररोज कुठे ना कुठे तांत्रिक बिघाड होत असल्याने वीज मंडळाविरूद्ध रोष व्यक्त होत आहे़धामणगावात अधिक वीज देयकांची वसुली होत असल्यामुळे गत दोन वर्षांत भारनियमन झाले नाही. मात्र यावर्षी आकस्मिक म्हणून 'क' ग्रुपमध्ये असलेल्या या शहराला भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे़ सकाळी अडीच तास म्हणजे ७ ते ९़३० तर दुपारी सव्वादोन तास विशेषत: २़४५ ते ५ वाजेपर्यंत आकस्मिक भारनियमन करण्यात येते़ नारगावंडीत अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा नारगावंडीत येथील वीज मंडळाच्या उपके द्रांतर्गत सोनेगाव खर्डा, सावळा, सालणापूर, आजनगाव या गावांसह अनेक गावे येतात़ नारगावंडी येथील कनिष्ठ अभियंता हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी अर्वाच्छ शब्दांत शिवीगाळ करीत असल्याच्या तक्रारी या भागातील शेतकऱ्यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केल्या आहेत़ ग्रामस्थांना व्यवस्थितपणे वीजपुरवठा करणे वीज मंडळाचे काम असून नारगावंडी येथील अधिकारीच ग्रामस्थांच्या जीवावर उठले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शेतकऱ्यांचा अधिक रोष वाढण्यापूर्वी नारगावंडी येथील अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी शासनाकडे तब्बल ३०० शेतकऱ्यांनी लेखी तक्रारीत केली आहे़ (तालुका प्रतिनिधी)गंजलेले खांब अन् तुटलेल्या ताराधामणगाव शहरवासीयांना नियमीत वीज देणारे वीज मंडळ आता शहरवासीयांची परीक्षा घेत आहे़ आकस्मीक भारनियमन शहरवासीयांना एकीकडे सहन करावे लागत असतांना दुसरीकडे अचानकपणे थोड्या प्रमाणात हवा सुटली तरी तारा तुटण्याचे प्रकार अधीक वाढले आहे़ सकाळी एखांद्या डिपीवरील विद्युत पुरवठा सुरळीत केला तरी सायंकाळी या डिपीवरील पुरवठा बंद होतो मागील सात दिवसापासून सातत्याने घडणाऱ्या प्रकारामुळे वीज मंडळाविरूध्द राजकीय पक्षांनी रोष व्यक्त केला आहे़ वीज मंडळ कनिष्ठ अभियंत्याचा मोबाईल स्विच आॅफ दाखवतो.ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये रोष धामणगाव तालुक्यात २१ फीडर असून कृषी पंपाच्या फीडर वर केवळ आठवड्यातील आठ तास विज देण्यात येते़ सध्या शेतात भाजीपाला व अन्य पीके असतांना दिवसभर वीज बंद आणी रात्रीला विज असल्याने शेतकऱ्यांना अंधारातच ओलीत करण्याची पाळी आली आहे़