शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

धामणगावात पावणेपाच तासांचे भारनियमन

By admin | Updated: June 4, 2016 00:08 IST

मागील दोन वर्षांपासून शहरात नसलेले भारनियमन यंदा तब्बल पावणेपाच तास शहरवासीयांच्या नशिबी आले आहेत़

शहरवासी त्रस्त : दररोज कुठे ना कुठे तांत्रिक बिघाडधामणगाव रेल्वे : मागील दोन वर्षांपासून शहरात नसलेले भारनियमन यंदा तब्बल पावणेपाच तास शहरवासीयांच्या नशिबी आले आहेत़ दररोज कुठे ना कुठे तांत्रिक बिघाड होत असल्याने वीज मंडळाविरूद्ध रोष व्यक्त होत आहे़धामणगावात अधिक वीज देयकांची वसुली होत असल्यामुळे गत दोन वर्षांत भारनियमन झाले नाही. मात्र यावर्षी आकस्मिक म्हणून 'क' ग्रुपमध्ये असलेल्या या शहराला भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे़ सकाळी अडीच तास म्हणजे ७ ते ९़३० तर दुपारी सव्वादोन तास विशेषत: २़४५ ते ५ वाजेपर्यंत आकस्मिक भारनियमन करण्यात येते़ नारगावंडीत अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा नारगावंडीत येथील वीज मंडळाच्या उपके द्रांतर्गत सोनेगाव खर्डा, सावळा, सालणापूर, आजनगाव या गावांसह अनेक गावे येतात़ नारगावंडी येथील कनिष्ठ अभियंता हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी अर्वाच्छ शब्दांत शिवीगाळ करीत असल्याच्या तक्रारी या भागातील शेतकऱ्यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केल्या आहेत़ ग्रामस्थांना व्यवस्थितपणे वीजपुरवठा करणे वीज मंडळाचे काम असून नारगावंडी येथील अधिकारीच ग्रामस्थांच्या जीवावर उठले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शेतकऱ्यांचा अधिक रोष वाढण्यापूर्वी नारगावंडी येथील अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी शासनाकडे तब्बल ३०० शेतकऱ्यांनी लेखी तक्रारीत केली आहे़ (तालुका प्रतिनिधी)गंजलेले खांब अन् तुटलेल्या ताराधामणगाव शहरवासीयांना नियमीत वीज देणारे वीज मंडळ आता शहरवासीयांची परीक्षा घेत आहे़ आकस्मीक भारनियमन शहरवासीयांना एकीकडे सहन करावे लागत असतांना दुसरीकडे अचानकपणे थोड्या प्रमाणात हवा सुटली तरी तारा तुटण्याचे प्रकार अधीक वाढले आहे़ सकाळी एखांद्या डिपीवरील विद्युत पुरवठा सुरळीत केला तरी सायंकाळी या डिपीवरील पुरवठा बंद होतो मागील सात दिवसापासून सातत्याने घडणाऱ्या प्रकारामुळे वीज मंडळाविरूध्द राजकीय पक्षांनी रोष व्यक्त केला आहे़ वीज मंडळ कनिष्ठ अभियंत्याचा मोबाईल स्विच आॅफ दाखवतो.ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये रोष धामणगाव तालुक्यात २१ फीडर असून कृषी पंपाच्या फीडर वर केवळ आठवड्यातील आठ तास विज देण्यात येते़ सध्या शेतात भाजीपाला व अन्य पीके असतांना दिवसभर वीज बंद आणी रात्रीला विज असल्याने शेतकऱ्यांना अंधारातच ओलीत करण्याची पाळी आली आहे़