शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सुट्यांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 00:15 IST

येथील प्रादेशिक वनविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वनरक्षक भरती प्रक्रियेदरम्यान २ ते ११ नोव्हेंबर...

आदेश : वनरक्षक भरतीचा परिणामअमरावती : येथील प्रादेशिक वनविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वनरक्षक भरती प्रक्रियेदरम्यान २ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत वनाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्यांना ‘ब्रेक’ लावण्यात आला आहे. दिवाळीनंतर होणाऱ्या वनरक्षक भरती प्रक्रियेचा फटका वनकर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्याअनुषंगाने मुख्य वनसंरक्षकाने आदेश निर्गमित केले आहे.प्रादेशिक वनविभागाच्या अधिपत्याखाली ६९ जागांसाठी ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान वनरक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इयत्ता १२ वी विज्ञान उत्तीर्ण असलेल्यांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. वनविभागाने वनरक्षक भरतीसाठी यापूर्वीच आॅनलाईन अर्ज मागविले आहे. ७९ वनरक्षकांच्या जागेसाठी सुमारे २६ हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. स्थानिक नांदगाव पेठ येथील पंचताराकीत औद्योगिक वसाहत परिसरात ही भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान होऊ घातलेल्या वनरक्षक भरतीसाठी कोणत्याही उणिवा भासणार नाही, याचे सूक्ष्म नियोजन मुख्य वनसंरक्षक संजीव गौड करीत आहेत. ५ नोव्हेंबर रोजी रनिंग त्यानंतर चालचाचणी, शारिरीक चाचणी आणि पुढे निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. भरती प्रक्रिया होईस्तोवर कोणत्याही कर्मचाऱ्यांना ५ ते १० नोव्हेंबर पर्यत रजा मंजुरी अथवा सुटी मिळणार नाही, असे आदेश सीसीएफने काढले आहे. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी दिवाळीनंतर कौटुंबिक सहल, मौजमजा अथवा नातेवार्इंकाकडे भेटी देण्याचे नियोजन केले असेल तर या नियोजनावर विरजन येण्याची दाट शक्यता आहे. वनकर्मचाऱ्यांना सुटी नाही, असा फतवा काढताना केवळ अपवादात्मक स्थितीत सुटी देता येईल, असे संकेत मुख्य वनसंरक्षकांचे आहेत. वनरक्षकांच्या ६९ जागांसाठी सुमारे २६ हजार अर्ज आले आहेत. शासन नियमावलीनुसार ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. वनविभागाने ५ ते १० या कालावधीत ही भरती पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.- हेमंत मीनाउपवनसंरक्षक, अमरावती.